परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रथोत्सवाच्या वेळी साधिकेला आलेली अनुभूती !
रथात तीन गुरूंना पाहिल्यावर ‘हा सोहळा पृथ्वीवर होत नसून कोणत्यातरी उच्च लोकांत होत आहे’, असे वाटणे
रथात तीन गुरूंना पाहिल्यावर ‘हा सोहळा पृथ्वीवर होत नसून कोणत्यातरी उच्च लोकांत होत आहे’, असे वाटणे
‘१३.५.२०२० या दिवशी सकाळी ‘पांढरा सदरा आणि विजार घातलेले गुरुदेव आमच्या घरी आले आहेत आणि सोफ्यावर बसून आमच्याकडे पहात आहेत’, असे मला जाणवत होते. त्यामुळे घरात चैतन्य जाणवू लागले.’
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा मानस जन्मोत्सव साजरा करतेवेळी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर लगेच माझे ध्यान लागल्यासारखे झाले होऊन मला शंख, घंटा आणि दैवी मंत्र यांचे ध्वनी दुरून ऐकू येऊ लागले…
वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ब्रह्मोत्सव स्वरूपात साजरा केला होता. या ब्रह्मोत्सवानंतर झालेल्या ‘चंडीयागा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
परात्पर गुरुदेवांच्या कृपेने ‘न भूतो न भविष्यति ।’ म्हणजे ‘असे पूर्वी कधी झाले नाही आणि यापुढे कधी होणार नाही’, असा हा डोळ्यांचे पारणे फिटणारा सोहळा अनुभवण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.
वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ब्रह्मोत्सव स्वरूपात साजरा केला होता. त्या वेळी अमरावती येथील साधकांना आलेल्या काही अनुभूती आपण ३ मे या दिवशी पाहिल्या. आज उर्वरित अनुभूती पाहूया.
वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ब्रह्मोत्सव स्वरूपात साजरा केला होता. त्या वेळी अमरावती येथील साधकांना आलेल्या काही अनुभूती आपण २ मे या दिवशी पाहिल्या. आज पुढील अनुभूती पाहूया.
वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ब्रह्मोत्सव स्वरूपात साजरा केला होता. त्या वेळी अमरावती येथील साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
२२.५.२०२२ या दिवशी निघालेल्या रथोत्सवात मला नृत्य करण्याची सेवा मिळाली. त्याविषयी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सव साजरा करण्यात आला, त्या वेळी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणारे श्री. कृष्णा आय्या यांची ‘रथोत्सवाच्या वेळी पटकन भावजागृती का झाली ?’, याविषयी त्यांच्या लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.