कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा !
कार्तिकी एकादशीच्या निमित्त येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अन् त्यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली.
कार्तिकी एकादशीच्या निमित्त येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अन् त्यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली.
‘विठूरायाविना मला आहे तरी कोण… सर्वांचा धनी तोच आहे.’ धाराशिवमधील एका गावातील ८५ वर्षीय आजी लिंबा वाघे यांचे हे बोल मनाला निश्चितच भावतात.
पंढरपूर येथील कार्तिक यात्रेसाठी २० ते २७ नोव्हेंबर या कालावधीत मध्य रेल्वेकडून वारकर्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यात्रा कालावधीत ८ ते १० लाख वारकरी येतील, प्रत्येक घंट्याला अडीच ते तीन सहस्र वारकरी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतील, या दृष्टीने प्रशासनाने सिद्धता केली आहे.
दीपावलीच्या प्रथम दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबरला पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पिवळी आणि भगवी झेंडूची फुले, तसेच हिरवी पाने अन् मोगर्याच्या फुलांची विशेष सजावट करण्यात आली आहे.
‘मराठा समाजाला आरक्षण द्या. नाहीतर कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू देणार नाही’, अशी चेतावणी मराठा आंदोलनकर्त्यांनी दिली होती.
सर्वत्रची मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे वैध मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक !
‘सामान्य वारकर्याला कधीच अभिषेक करता येत नाही, मंदिर कार्यकारी अधिकार्यांच्या मुलाला अभिषेक का करू दिला ?’, असा प्रश्न ‘वारकरी पाईक संघा’ने मंदिर प्रशासनाला विचारला आहे.
सोहळ्यात सहभागी होणार्या प्रत्येक भाविकाला भगवान श्रीविष्णूच्या चरणांवर स्वतःच्या हाताने तुळशीची पाने अर्पण करता येणार आहेत.
तुळशी वृंदावनातील संत चोखामेळा आणि संत एकनाथ महाराज यांचे मंदिर कोसळल्याच्या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.