पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी स्वत:ला देव समजतात ! – गुजरात उच्च न्यायालय
न्यायालयांनी जनताद्रोही पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना फटकारून न थांबता त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !
न्यायालयांनी जनताद्रोही पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना फटकारून न थांबता त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !
भारताला ‘हिंदु राष्ट्र’ कसे घोषित करता येईल ?, यावर विचारमंथन करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने येथे आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला.
मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात हे बोर्ड कार्य करणार आहेत. या बोर्डाच्या माध्यमातून आंध्रप्रदेशमधील मंदिरांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
‘आयआयटी’सारख्या प्रथितयश विश्वविद्यालयांत अशा घटना घडल्याने भारताचे नाव मलीन होत आहे. संबंधित वासनांधांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
नुसतेच ‘देवावर विश्वास आहे’, असे म्हणून उपयोग नाही, तर तो प्रत्यक्षात दिसलाही पाहिजे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे ईमेल करणार्याला मुंबई पोलिसांनी तेलंगणामधून अटक केली आहे.
राजधानी देहलीत प्रतिवर्षी या काळात वायू प्रदूषणात वाढ होते, हे सर्वपक्षियांना ठाऊक असूनही ते प्रदूषण दूर करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करत नाहीत आणि जनताही त्यांना याविषयी जाब विचारत नाही, ही स्थिती लज्जास्पद आहे !
हिंदूंच्या धार्मिक स्थळांची विटंबना करण्याचे धाडस हिंदुद्वेष्ट्यांना होऊ नये, एवढी वचक हिंदूंनी निर्माण करणे आवश्यक !
रायपूर येथील एका उपाहारगृहाच्या तळघरातील एका चारचाकीतून अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ३ नोव्हेंबर या दिवशी ५ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणी असीम दास नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
अशी घटना अन्य धर्मियाकडून मशिदीमध्ये करण्यात आली असती, तर एव्हाना देशभरात आगडोंब पसरला असता आणि संबंधितांचे ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे) करण्यात आले असते !