आयकर खात्याला निवडणुकीत कुठे पैसे वाटले जात आहेत का ? हे पहाण्यासाठी २४ घंटे कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करावा लागणे, हे भारताला लज्जास्पद ! जगात किती देशांत अशी स्थिती आहे ?

‘लोकसभा निवडणुकीत पैशांचा वापर रोखण्यासाठी आयकर खाते सज्ज झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर खात्याने २४ घंटे चालू रहाणारा नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे.

धर्मांध मुसलमानाकडून जळून मरणार्‍या १६ वर्षीय मुलीची कौतुकास्पद प्रार्थना, ‘शाहरुखलाही माझ्यासारखाच मृत्यू येवो !’

९० टक्के भाजल्याने या मुलीवर रुग्णालयात उपचार चालू असतांना तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी ‘शाहरुखलाही माझ्यासारखाच मृत्यू येवो’, असे ती म्हणत होती. दुमका येथे २३ ऑगस्ट २०२२ या दिवशी ही घटना घडली होती.

बंधार्‍यातील लोखंडी प्लेट्सची चोरी कशी होते ?

मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील खालचीवाडी, पळसंब येथे पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या बंधार्‍याच्या १८ लोखंडी ‘प्लेट्स’ची चोरी १९ मार्च २०२४ या दिवशी करण्यात आली. त्यामुळे बंधार्‍यातील पाणी वाहून गेल्याने पाण्याचा साठा न्यून झाला आहे.

मोगलांनी उद्ध्वस्त केलेली हिंदूंची मंदिरे !

 हिंदूंची मंदिरे फोडून आणि त्यातील देवतांच्या मूर्तींचे भंजन करून येथील जनतेवर दहशत निर्माण करण्याचा मोगलांचा उद्देश होता. या दहशतीच्या जोरावरच त्यांनी लक्षावधी हिंदूंचे धर्मांतर केले. जे धर्मांतरित झाले नाहीत, त्यांची हत्या करण्यात आली. मंदिरांची प्रचंड लूट करण्यात आली.

४० तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या पोलिसांना कारागृहात टाका !

जरीमरी, साकीनाका (मुंबई) येथे १४ मार्च २०२४ या दिवशी एका कट्टरपंथियाने धार्मिक तेढ निर्माण करून स्थानिक हिंदु कुटुंबावर जीवघेणे आक्रमण केले होते. यात ५ हिंदू गंभीर घायाळ झाले.

भारत धर्मनिरपेक्ष आहे; कारण येथे हिंदू बहुसंख्य आहेत ! – शहजाद पुनावाला, राष्ट्रीय प्रवक्ते, भाजप

फाळणीला योग्य ठरवणारी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारी धर्मनिरपेक्षता संपली आहे. भारत धर्मनिरपेक्ष आहे; कारण देशात हिंदू बहुसंख्य आहेत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केले.

‘स्मार्ट सिटी’च्या कामामुळे धुळीचे प्रदूषण होत आहे, हे प्रशासनाला स्वतःला का कळत नाही ?

‘पणजी (गोवा) शहरात ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे धुळीचे प्रदूषण होत आहे. या प्रदूषणातून दिलासा मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात २ जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) झाल्या आहेत.

पकडलेला आरोपी पळून जाणे, ही आहे पोलिसांची कार्यक्षमता !

‘बदायू (उत्तरप्रदेश) येथे २ लहान हिंदु मुलांची साजिद आणि त्याचा भाऊ जावेद या केशकर्तनालय चालवणार्‍या तरुणांनी चाकूद्वारे गळे चिरून हत्या केल्याची घटना १९ मार्च २०२४ च्या सायंकाळी घडली.

फाल्गुन पौर्णिमा या दिवशी असणारे छायाकल्प चंद्रग्रहण

छायाकल्प चंद्रग्रहण : ‘हे चंद्रग्रहण उत्तर आणि दक्षिण अमेरिका, पश्चिम युरोप, आफ्रिका खंडाचा पश्चिमेकडील भाग, ऑस्ट्रेलियाचा पूर्वेकडील प्रदेश या ठिकाणी ग्रहण दिसणार आहे.’

असे आहेत आम आदमी पक्षाचे भ्रष्टाचाराचे आरोप असणारे नेते !

‘देहली मद्य घोटाळा प्रकरणात देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने ७ वेळा चौकशीसाठी समन्स बजावूनही ते उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने त्यांना १६ मार्च २०२४ या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश दिला होता.