‘पर्यावरणपूरक’ असा खोटा प्रचार करून प्रदूषणकारी कागदी लगद्यांच्या गणेशमूर्तींची केली जाते विक्री !
कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्या श्री गणेशमूर्तींवर बंदी असतांनाही त्याची उघडपणे राज्यात विक्री होते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्या श्री गणेशमूर्तींवर बंदी असतांनाही त्याची उघडपणे राज्यात विक्री होते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
अमली पदार्थांचे जाळे नष्ट न करता येणे पोलीस-प्रशासन यांचा लज्जास्पद ! असे पोलीस-प्रशासन समाजहित काय साधणार ?
माझी आजी म्हणायची हे कलियुग आहे. जे लोक खरे काम करतात, त्यांना दाबणार्यांची संख्या अधिक आहे; पण चांगले आणि खरे काम करणार्या लोकांना दबाव टाकून त्यांना त्रास देऊन त्यांना जेव्हा तोडले जाईल, तेव्हा पापाचा घडा भरेल.
हे आहेत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार. शपथ ग्रहणाच्या अगोदर जाऊन टिपू सुलतानच्या थडग्यावर दर्शन घेऊन त्याचा आशीर्वाद घेऊन आले आणि नंतर उपमुख्यमंत्री झाले. काँग्रेस पक्ष उघडपणे इतके सगळे करत असतांनाही जेव्हा हिंदू लोक यांना मते देतात, त्यापेक्षा दुर्दैव काय असू शकते ?
आशिष देशमुख यांचे काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व ६ वर्षांसाठी रहित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याविषयीचा आदेश दिला.
या वेळी फडणवीस म्हणाले, ‘‘कृषी केंद्राच्या माध्यमातून शेतकर्यांना बोगस बियाण्यांचे वाटप केले जाते. खते आणि बियाणे देण्यासाठी आणि अन्य उत्पादने घेण्यासाठी शेतकर्यांवर दबाव आणला जातो. अशांवर कडक कारवाई करण्यात यावी.’’
‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नाही’, असे म्हणणारे यावर काही बोलतील का ?
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘ऊर्जा विभागाने सौर ऊर्जेवरील वीज जोडण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे. मार्च २०२२ पर्यंतच्या नोंदणीला जोडणी देण्यात आली आहे.”
शेतकर्यांना दर्जेदार बी-बियाणे आणि खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष रहावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.