आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही मुंबईमधील ३ लोकप्रतिनिधी घेत आहेत नगरसेवकपदाचेही मानधन !

जनतेच्या पैशाचा अपव्यय करणारे राजकारणी स्वत:च्या खिशातील पैशांचा असा अपव्यय होऊ देतील का ?

ईदनिमित्त नियमित १ सहस्र जनावरे कापण्याची अनुमती मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली !

देवनार येथील पशूवधगृहामध्ये ईदनिमित्ताने २१ ते २३ जुलै या कालावधीत नियमित ३०० मोठी जनावरे कापण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अनुमती दिली आहे

मुंबईतील चेंबूर येथे दरड कोसळून १५ जणांचा, तर विक्रोळी येथे ५ जणांचा मृत्यू !

१७ जुलैला रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. भूस्खलन, तसेच इमारत कोसळल्यामुळे काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्या.

अस्तित्वात नसलेल्या उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याला मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मान्यता दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड !

असे व्हायला हा भारत आहे कि पाक ?

मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना अग्नीशमनदलाच्या जवानांनी पावसात भिजून दिली मानवंदना !

मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी १२ जुलै या दिवशी अग्नीशमनदलाच्या मुख्यालयाला भेट दिली. या वेळी अग्नीशमनदलाच्या ६४ पोलिसांच्या तुकडीने भरपावसात भिजून त्यांना मानवंदना दिली.

हे प्रशासनाला कसे कळत नाही ?

‘रस्त्यावरील बेघर आणि भिक्षेकरू यांनी देशासाठी काहीतरी केले पाहिजे. अशा लोकांना जर सगळे विनामूल्य मिळाले, तर ते काम करणार नाहीत, असे मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच स्पष्ट केले.

मुंबईतील कपड्यांच्या दुकानांमध्ये अंतर्वस्त्र परिधान केलेल्या स्त्रीदेहाच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन

अशी मागणी करावी लागणे प्रशासकीय यंत्रणांना लज्जास्पद ! वर्ष २०१३ पासून महिला नगरसेविकांनी सातत्याने आवाज उठवूनही लाजिरवाणा प्रकार रोखण्यास महानगरपालिका प्रशासन उदासीन !

मुंबईतील २ सहस्रांहून अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याची राज्य सरकारची न्यायालयात माहिती

कोरोनावरील बनावट लसीकरणाचे प्रकरण, नागरिकांच्या शरिरात प्रतिपिंडे निर्माण झाली का ? याची पडताळणी करण्याचा न्यायालयाचा आदेश

मुंबईतील बोगस लसीकरणाविषयी मुंबई महानगरपालिकेचे ‘सिरम इन्स्टिट्यूट’ ला पत्र

या पत्रामध्ये लसीचे संबंधित क्रमांक विचारण्यात आले आहेत. यामुळे ‘सिरम इन्स्टिट्यूट’कडून या लसी कुणाला पुरवण्यात आल्या होत्या, याची माहिती मिळेल आणि त्यावरून ‘लसींचा पुरवठा कुणी केला ?’, हे कळू शकेल.

मालाड (मुंबई) येथे इमारत कोसळून ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू, ७ जण घायाळ !

मालाड येथील दुर्घटनेतील घायाळ व्यक्तींची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस, मृतांच्या कुटुंबियांसाठी शासनाकडून ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित