चीनला असाच धडा शिकवणे योग्य !

चीनला असाच धडा शिकवणे योग्य !

चीनमधील खत निर्मिती करणार्‍या एका आस्थापनाकडून आयात करण्यात आलेला २० सहस्र टन माल श्रीलंका सरकारने मालाची गुणवत्ता चांगली नसल्याचे सांगत अर्ध्या वाटेवरूनच परत पाठवून दिला.

खोटा इतिहास सांगणार्‍या अशांना कारागृहात टाकले पाहिजे !

खोटा इतिहास सांगणार्‍या अशांना कारागृहात टाकले पाहिजे !

‘मोगल शासकांनीही मंदिरे आणि पुजारी यांच्यासाठी भूमी दान केली होती. यांतील कामाख्या मंदिर हे एक आहे’, असा दावा आसाममधील ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे आमदार अमिनुल इस्लाम यांनी केला.

निरपराध हिंदूंना अशी हानीभरपाई का मिळत नाही ?

निरपराध हिंदूंना अशी हानीभरपाई का मिळत नाही ?

मदुराई (तमिळनाडू) येथील रा.स्व. संघाच्या कार्यालयात गायीचे शीर फेकल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४ मुसलमान तरुणांना प्रत्येकी १ लाख रुपये हानीभरपाई देण्यात यावी, असा आदेश तमिळनाडू राज्य मानवाधिकार आयोगाने दिला आहे.

सोयीनुसार गांधी आठवणार्‍या मेहबूबा मुफ्ती !

‘सध्याचा भारत गांधी यांचा नाही, तर नथुराम गोडसे याचा वाटत आहे. येथे लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्यही नाही’, असे विधान जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले.

पाकच्या हिंदुद्वेषाला विरोध केव्हा करणार ?

पाकच्या हिंदुद्वेषाला विरोध केव्हा करणार ?

पाकमध्ये दूरचित्रवाहिनीवरील एका कार्यक्रमात एका पत्रकाराने सांगितले की, पाकमधील सरकारी आणि खासगी शाळांमध्ये हिंदुद्वेष शिकवला जात आहे. माझ्या मुलाने मला ‘आपण सिंधमध्ये रहातो, तर आपण हिंदूंना ठार का मारत नाही ?’

वन्दे मातरम् ला विरोध करणारे देशाशी एकनिष्ठ रहातील का ?

वन्दे मातरम् ला विरोध करणारे देशाशी एकनिष्ठ रहातील का ?

बिहारच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने होण्यावर असदुद्दीन ओवैसी यांच्या एम्.आय.एम्. पक्षाच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला.

संपूर्ण देशात असे का होत नाही ?

संपूर्ण देशात असे का होत नाही ?

आसाममधील मदरसे बंद करण्याचा आमचा उद्देश आहे. आम्ही आतापर्यंत अनुमाने ७०० मदरसे बंद केले आहेत, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दिली.

सरकारने श्रीकृष्णजन्मभूमी मुक्त करावी !

सरकारने श्रीकृष्णजन्मभूमी मुक्त करावी !

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये ६ डिसेंबरला भगवान श्रीकृष्णाचा जलाभिषेक करण्याची घोषणा हिंदु महासभेने केली होती; मात्र जमावबंदी आणि पदाधिकार्‍यांना नजरकैदेत ठेवल्याने जलाभिषेक रहित करण्यात आला आहे.

पाद्र्यांची गुन्हेगारी वृत्ती जाणा !

पाद्र्यांची गुन्हेगारी वृत्ती जाणा !

मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू राज्यातील कांचीपूरम् जिल्हाधिकार्‍यांना पुढील ४ आठवड्यांमध्ये सरकारी भूमीवर पाद्र्याकडून अवैधरित्या बांधण्यात आलेले चर्च उद्ध्वस्त करण्याचा आदेश दिला आहे.

बिहार सरकारचा मंदिरांच्या संपत्तीवर दरोडा घालण्याचा प्रकार जाणा !

बिहार सरकारचा मंदिरांच्या संपत्तीवर दरोडा घालण्याचा प्रकार जाणा !

‘बिहार राज्य धार्मिक न्यास मंडळा’कडे नोंदणीकृत किंवा संलग्न असलेले मठ आणि मंदिरे यांची ३० सहस्र एकर भूमी ‘सार्वजनिक मालमत्ता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय बिहार सरकारने नुकताच घेतला.