कन्याकुमारीचे झालेले ख्रिस्तीकरण जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

तमिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यात वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार ४८.५ टक्के हिंदू असल्याचे म्हटले गेले; परंतु प्रत्यक्षात तब्बल ६२ टक्के लोक हे हिंदु नाव धारण केलेले ख्रिस्ती असल्याचे मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.