परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उच्चतम आध्यात्मिक अवस्थेमागील विवेचन आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र !

जगाला अध्यात्माची माहिती नसल्यामुळे त्यांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे केवळ संत आहेत’, असे वाटते. याउलट सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक त्यांना मिळणाऱ्या ज्ञानातून आणि सप्तर्षी नाडीपट्टीच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘श्रीविष्णूचा अंशावतार’, अशा प्रकारे करतात.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवी चैतन्याची उधळण होतसे ।

३२ वर्षांपूर्वी मला सलग १० वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाण्याचे भाग्य लाभले. त्या वेळी ते आम्हा साधकांचा वाढदिवस साजरा करायचे; मात्र आम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांचा वाढदिवस साजरा करता येत नसे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या भक्तीसत्संगाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त १२.५.२०२२ या दिवशी विशेष भक्तीसत्संग श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घेतला. तेव्हा या अलौकिक भक्तीसत्संगाचे भगवंताने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

श्रीमहाविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आतुर झालेले साधक, निसर्ग आणि अवघी सृष्टी !

वैशाख कृष्ण सप्तमी या दिवशी असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या भक्तीसत्संगात करण्यात आलेले निवडक मार्गदर्शन, वाईट शक्तींमुळे आलेले अडथळे आणि सूक्ष्मपरीक्षण आदी सूत्रे या लेखामध्ये दिली आहेत.

लहान-लहान कृतींतही साधकांचाच विचार करून त्यांची सर्वतोपरी काळजी घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

पूर्वी सुखसागर (गोवा) येथे असतांना परात्पर गुरु डॉक्टर खोलीत न जेवता १४ – १५ पायऱ्या चढून भोजनकक्षातच जेवायला यायचे.ते इतरांच्या आधी जेवणही घेत नसत. क्वचित् कधी साधकांच्या जेवणाला विलंब होणार असेल, तर ते म्हणायचे, ‘‘थांबूया १० मिनिटे ! एक दिवस विलंब झाला, तर काय झाले ?’’ त्यांच्या या बोलण्यामुळे साधिकांच्या मनावरील ताण निघून जायचा

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घेतलेल्या विशेष भक्तीसत्संगाचे महत्त्व आणि सत्संगाच्या वेळी त्यांच्या घशावर वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणामुळे त्यांच्यासाठी सतत नामजपादी उपाय करावे लागणे

सूक्ष्मातून एवढी आक्रमणे होऊनही श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ प्रत्येक गुरुवारी भक्तीसत्संग भावपूर्ण, चैतन्याच्या स्तरावर आणि परिपूर्ण घेतात, हे केवळ साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ! यावरून त्यांची तळमळ, त्याग आणि साधकांप्रती प्रीती लक्षात येतो. गुरुमाऊलीच असे करू शकते.

सप्तर्षींनी वर्णिलेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महिमा आणि महर्षींच्या कृपेमुळे साधकांना गुरुमाऊलीच्या अवतारत्वाची येत असलेली प्रचीती !

‘सप्तर्षी म्हणतात, ‘साक्षात् भगवान श्रीविष्णूने मनुष्याला ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवण्यासाठीच पृथ्वीवर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले’ यांच्या रूपात अवतार धारण केला आहे. प.पू. गुरुदेव साक्षात् ईश्वरच आहेत. ते भगवंताचा अवतार आहेत. अनंत कोटी ब्रह्मांडनायक असलेला श्रीमन्नारायण म्हणजे प.पू. गुरुदेवच आहेत.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतलेले भूलोकातील कैलास असलेल्या कांचीपूरम् येथील श्री कामाक्षीदेवीचे दर्शन !

नाडीवाचनात महर्षींनी सांगितले, ‘तुम्ही या दिवसांत कधीही कांचीपूरम् येथील श्री कामाक्षीदेवीच्या दर्शनाला जाऊन या. कांचीपूरम् हे भूलोकातील कैलास आहे.’ आपत्काळात रक्षण होण्यासाठीही महर्षी साधकांना चेन्नई सोडून कांचीपूरम्ला जाण्यासाठी सांगत आहेत.

साधिकेला श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील चैतन्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि त्यांच्यातील गुणांचे घडलेले दर्शन !

अंबाड्यासाठी वापरलेले गंगावन हातात घेतल्यावर त्यात शक्ती आणि चैतन्य जाणवणे..