सतत ईश्‍वरी चिंतनात रममाण असणारे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !

‘सद्गुरु पिंगळेकाका म्हणाले, ‘‘जसे देवाचे १ वर्ष, म्हणजे १ दिवस असतो, तसे ‘मलाही १ दिवसच झाला आहे’, असे वाटते.’’ त्यांच्या या बोलण्यातून ‘ते ईश्‍वराशी किती एकरूप झाले आहेत !’, हे लक्षात आले.

सद्गुरु चारुदत्त पिंगळे यांनी गुरु-शिष्य नात्यासंदर्भात व्यक्त केलेले अपूर्व विचार !

गुरूंसंदर्भातील शिष्याच्या विचारांत टप्प्या-टप्प्याने कसा पालट होत जातो, याची अद्वितीय माहिती सद्गुरु चारुदत्त पिंगळे यांनी या लेखात दिली आहे.

सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या सदर्‍याच्या रंगातील छटांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

​‘२७.७.२०२० या दिवशी सकाळी सद्गुरु पिंगळेकाका अल्पाहार करण्यासाठी बसले होते. त्यावेळी त्यांच्या सदऱ्याच्या रंगांच्या छटांसंदर्भात आलेल्या अनुभूती . . . .

आरोग्य आणि आयुर्वेद यांची सांगड घाला !

आयुर्वेदाने सांगितलेले नियम समजून घेऊन त्याप्रमाणे आपली दिनचर्या किंवा ऋतुचर्या आखल्यास ‘जीवेत शरदः शतम् ।’ याप्रमाणे १०० वर्षे  आरोग्यसंपन्न आयुष्य जीवन जगा, हा आयुर्वेदीय ऋषीमुनींचा आशीर्वाद प्रत्येकाला निश्‍चितच मिळेल.

‘रोग होऊ नयेत’ म्हणून आयुर्वेदाने सुचवलेले उपाय

मन आणि इंद्रिये ताब्यात ठेवणे अन् काम, क्रोध इत्यादी आवेगांचे नियंत्रण करणे. खोकला, शौच, लघवी आदी नैसर्गिक वेग दाबून न धरणे. आरोग्यासाठी हितकर आहार-विहार करणे

सर्दीवरील आयुर्वेदीय उपचार

सर्दीचे मूळ कारण ‘व्हायरस’ जातीचे जंतू ! जरी जंतूंमुळे सर्दी होत असली, तरी एकंदरीतच सर्व शरिराची (नाकाच्या अंतस्त्वचेतील) रोगप्रतिकारक शक्ती न्यून झाल्यास सर्दी होते.

खोकल्यासाठीचे आयुर्वेदीय उपाय

अ‍ॅलोपॅथी आणि होमिओपॅथी ही औषधे तीन मास घेऊनही न थांबणारा कोरडा खोकला आयुर्वेदीय औषधांनी केवळ २० दिवसांत पूर्णपणे नाहीसा होणे

राजाने बुद्धी शुद्धी करण्यासाठी आयुर्वेदाचार्यांच्या संगतीत रहावे !

आयुर्वेदाच्या अभ्यासावरून आपण अशा विचारधारेवर येतो की, भावी काळात प्रत्येक मंत्री हा आयुर्वेदाचार्य असलाच पाहिजे; कारण राजा, राष्ट्र आणि समाज यांचे आरोग्य त्यांच्या संगानेच स्वस्थ रहाते.

आयुर्वेदाची महनीय परंपरा

काय, शल्य, शालाक्य, बाल, ग्रह, विष, रसायन आणि वाजीकरण अशी आयुर्वेदाची आठ अंगे आहेत. आयुर्वेदाच्या सर्व संहिता आणि संग्रह ग्रंथ यांत ब्रह्मदेवाला आयुर्वेदाचा आदिप्रवक्ता म्हटले आहे.

आयुर्वेदातील महत्त्वपूर्ण चिकित्सा असणारे पंचकर्म !

‘निरोगी मनुष्याच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि रोगी मनुष्याला रोगमुक्त करणे’ हे आयुर्वेदाचे प्रमुख उद्दिष्ट साध्य करावयाचे पंचकर्म हे एक साधन आहे. रोगापासून मुक्तता आणि निरोगी, दीर्घायुष्य देणारे ही एक आयुर्वेदाची स्वतंत्र अन् खास चिकित्सापद्धत आहे.