चरकाचार्यांनी सांगितले आहे, ‘‘प्रत्येक राजाने आपल्या राजवाड्यात वैद्याला आश्रय द्यावा आणि राजाने ज्या ज्या वेळेस त्याला वेळेची अनुकूलता असेल, त्या त्या वेळेस विषयभोगामुळे ढगाळलेली बुद्धी शुद्ध होण्यासाठी त्याच्या संगतीत रहावे.’’ त्यामुळे आयुर्वेदाच्या अभ्यासावरून आपण अशा विचारधारेवर येतो की, भावी काळात प्रत्येक मंत्री हा आयुर्वेदाचार्य असलाच पाहिजे; कारण राजा, राष्ट्र आणि समाज यांचे आरोग्य त्यांच्या संगानेच स्वस्थ रहाते.

‘मेनोपॉज’नंतर (रजोनिवृत्तीनंतर) वाढणारे आजार आणि आयुर्वेद : प्रतिबंध अन् समतोलाचा मार्ग
पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
स्तनदुखी आणि स्तनातील गाठी : कारणे अन् आयुर्वेदाचा दृष्टीकोन
आयुर्वेदातील वात, पित्त आणि कफ समजून घ्या !
किडनी स्टोन : आयुर्वेदाचे उपचार तुमचे पैसे वाचवतात !