आचार्य चाणक्य यांच्या शिकवणीनुसार भारताने त्याच्या शत्रूंना नीट ओळखून युद्धनीती आखावी ! – श्री. विनोदकुमार सर्वाेदय

आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे, ‘नीच व्यक्ती कधी स्वतःच्या प्रवृत्तीचा त्याग करत नाही; म्हणून शहाण्या माणसाने सदैव सतर्क रहावे.’

इसवी सनापूर्वी दुसऱ्या शतकातील ऋषि शुल्व लिखित ग्रंथ ‘शुल्वसूत्र गणना आणि मापन पद्धती’ !

आज आपण मोजण्यासाठी मीटर, सेंटीमीटर सारख्या मानकांचा वापर करतो; परंतु ऋषि शुल्व यांनी तेव्हाच सांगितले होते की, मापन काय आहे ? लांबी, रुंदी, खोली, जाडी मापण्याचे योग्य प्रकार कोणते आहेत ? हे सर्व ऋषि शुल्व यांनी दुसऱ्या शतकात इसवी सनापूर्वीच (2nd Century BC) लिहिले असल्याचे म्हटले जाते.

साधना न शिकवल्याचा परिणाम ! 

‘अंबिकापूर (छत्तीसगड) येथे एका ७ वर्षांच्या मुलीवर तिच्याच कुटुंबातील ६ अल्पवयीन मुलांनी दीड मास सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्रसिद्धीमाध्यमांचे अल्पसंख्यांकधार्जिणे स्वरूप जाणा ! – कुमार चेल्लप्पन, ज्येष्ठ पत्रकार, दैनिक ‘दी पायोनियर’

येथील मुख्य प्रवाहातील प्रसिद्धीमाध्यमांमध्ये मार्क्सवादी, ख्रिस्ती आणि मुसलमान धार्जिणे लोक आहेत. त्यामुळे ते धर्मांतरासारख्या वृत्तांना प्रसिद्धी देत नाहीत. ख्रिस्ती आणि मुसलमान कट्टरतावाद्यांच्या वक्तव्यांना येथील प्रसारमाध्यमे लगेच प्रसिद्धी देतात.

पोर्तुगिजांच्या अत्याचाराचा इतिहास जगासमोर आणल्याविना हिंदु समाज स्वस्थ बसणार नाही ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

गोव्यात ‘हात कातरो’ खांबचे सत्य दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोर्तुगिजांनी केलेल्या अत्याचाराचा इतिहास लपवला जात आहे; मात्र हिंदु समाज आता जागृत होत असून गोव्यात झालेले ‘इन्क्विझिशन’ आणि ‘हात कातरो’ खांब यांद्वारे हिंदु समाजावर केलेला अत्याचार समोर आणल्याखेरीज आम्ही स्वस्थ बसणार नाही.

नाशिक येथे आज ‘हिंदू एकता दिंडी’ !

दिंडीचा प्रारंभ श्री मोदकेश्वर मंदिर, इंदिरानगर येथून होईल. वेळ: सायंकाळी ५

पुणे येथे आज ‘हिंदू एकता दिंडी’ !

दिंडीचा प्रारंभ महाराणा प्रताप उद्यान (बाजीराव रस्ता) येथून होणार आहे.

माणसाने पोलीस किंवा अधिवक्ता यांच्यापासून दूर रहावे

‘सर्वसाधारण माणसाने पोलीस किंवा अधिवक्ता यांच्यापासून दूर रहावे’, अशी म्हण आहे. त्याप्रमाणेच ‘रुग्णालयाची पायरीही चढू नये’, हे मला अनुभवायला आले.’

विधानसभेतील आमदारांवरील खटल्याचाही निकाल ६ वर्षांनी न लावणारी न्यायप्रणाली जनतेच्या दाव्यांचा त्यांच्या जन्मात तरी निकाल देईल का ?

गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगारांना जेवढी विलंबाने शिक्षा, तेवढे अन्य गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढते ! हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने गुन्हेगारांविरुद्धचे खटले जलद गतीने चालवून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी निवेदन देईपर्यंत सरकार झोपले होते का ?

‘विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने कायदेशीर अभ्यास करून पुरातत्व विभाग आणि अन्य संबंधित विभाग यांनी अतिक्रमण केलेल्यांना नोटिसा द्याव्यात