‘विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने कायदेशीर अभ्यास करून पुरातत्व विभाग आणि अन्य संबंधित विभाग यांनी अतिक्रमण केलेल्यांना नोटिसा द्याव्यात; गडावरील मंदिरांकडे झालेले दुर्लक्ष आणि त्यांची पडझड हे गंभीर असून यासंदर्भात काय करता येईल, तेही पहावे; गडाचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न व्हावेत, असे आदेश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रशासनाला दिले. ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ने गडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात राज्यव्यापी आंदोलन केले होते. त्यांनी वेळोवेळी शासनाला यासंबंधी निवेदने दिली होती.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी निवेदन देईपर्यंत सरकार झोपले होते का ?
विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी निवेदन देईपर्यंत सरकार झोपले होते का ?
नूतन लेख
- सिंधुदुर्ग : सावंतवाडीत वन्यप्राण्यांसाठी पाण्याच्या कृत्रिम तळ्याची निर्मिती
- शवविच्छेदन अहवाल अयोग्य दिल्याने उच्च न्यायालयाकडून आधुनिक वैद्यांवर कारवाईचे आदेश
- संसदेच्या कायद्याची कार्यवाही करायची नसेल, तर कायदा करता कशाला ?
- सातारा पोलिसांकडून २२ सराईत गुन्हेगारांची अवैध घरे भुईसपाट !
- मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकार आणि प्रशासन यांना नोटीस ! – ठाणे येथील अवैध दर्ग्याच्या बांधकामाचे प्रकरण
- Polluted Smart City Panjim : उच्च न्यायालयाचे न्यायाधीश १ एप्रिल या दिवशी ‘स्मार्ट सिटी’च्या कामांचे स्वत: निरीक्षण करणार !