शरद पवार यांनी वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार केले ! – फडणवीस
शरद पवार यांनी वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार केले. आमचे स्वप्न पूर्ण केले, त्यासाठी आभारी आहोत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना उद्देशून लगावला.
शरद पवार यांनी वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार केले. आमचे स्वप्न पूर्ण केले, त्यासाठी आभारी आहोत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना उद्देशून लगावला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीची दुसरी सूची ३ एप्रिल या दिवशी घोषित केली आहे. यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील..
यंदा जानेवारी ते मार्च या ३ महिन्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यांमध्ये कमालीची घट झाली आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत वर्ष २०२४ च्या जानेवारी ते मार्च या कालावधीत सापळे १६ टक्क्यांनी घटले. लाचखोरांची संख्याही ३२१ वरून २६९ पर्यंत घसरली आहे.
कोल्हापूर येथील कन्हेरी मठाच्या संचालिका सौ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या शुभहस्ते शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन हा सन्मान करण्यात आला.
कायद्याचे भय नसणारे पोलीस जनतेला कायद्याचे पालन करायला कसे शिकवणार ?
‘वीर सेनानी फाउंडेशन’ ही संस्था भारतीय सैनिकांसाठी विविध उपक्रम राबवत असते. युद्धात वीरमरण पत्करलेल्या सैनिकांच्या वीरपत्नी, तसेच मुले यांना आर्थिक साहाय्य्य करत असते.
कोकण विभागात भाजपला जागा नसल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केला आहे.
कुलर वापरत असतांना ओल्या हाताने तो चालू वा बंद करणे, त्यास स्पर्श करणे कटाक्षाने टाळावे. कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करावा. कुलरच्या पंख्यासमोर जाळी लावलेली असावी.
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
त्र्यंबकेश्वर येथील मंदिरातील शिवपिंडीचा वज्रलेप निखळला आहे. या प्रकरणी विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोेर्हे यांनी ‘त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट’च्या अध्यक्षांना तातडीचे पत्र पाठवून ‘शिवलिंगाचे जतन आणि संरक्षण शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना काढावी.