मुंबईतील आझाद मैदान दंगलीला ११ वर्षे होऊनही अजूनही खटल्याची सुनावणी नाही !
आझाद मैदानात दंगल घडवणारे ११ वर्षांनंतरही मोकाट असणे, हे पोलीस, प्रशासन आणि सर्वपक्षीय राजकारणी यांना लज्जास्पद !
आझाद मैदानात दंगल घडवणारे ११ वर्षांनंतरही मोकाट असणे, हे पोलीस, प्रशासन आणि सर्वपक्षीय राजकारणी यांना लज्जास्पद !
मागणी मान्य न झाल्यास दाभोळ खाडी संघर्ष समितीचे स्वातंत्र्यदिनी उपोषण ! दापोली, १० ऑगस्ट (वार्ता.) – मागील आठवड्यात तालुक्यातील दाभोळ खाडीत मासे मृत झाल्याची घटना घडली. मृत मासे आणि खाडीचे पाणी यांचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. लोटे येथील सामायिक सांडपाणी प्रकल्प योजना (सीईटीपी) सक्षमपणे कार्यरत असतांनाही खाडी प्रदूषण कोणत्या कारणाने … Read more
नवीन पिढीला आपली परंपरा समजावी आणि जुने खेळ आजच्या पिढीला समजावेत यासाठी येथील मुंबई भाजपच्या वतीने १९ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत आधुनिकतेसमवेत परंपरेचा सुरेख गोफ विणणार्या भव्य मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जगातील अनेक गोष्टी या पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील असून त्या समजण्यासाठी साधनाच करावी लागते. भारतीय ऋषी-मुनींनी आपल्याला अध्यात्माचे महत्त्व सांगूनही भारतीय समाज साधनाविहीन होत आहे, हे भारताचे दुर्दैव !
भिंगार्डे कुटुंबियांकडून सांगण्यात आले की, या प्रकरणाचे अन्वेषण आणि पाठपुरावा गांभीर्याने झाला नसल्याने अटक करण्यात आलेला आरोपीही जामिनावर सुटला आहे.
अमली पदार्थांविषयी शाळांमध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना १५ ऑगस्ट या दिवशी गौरवण्यात येणार आहे.
राजापूर तालुक्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला होत असलेला विरोध आता कोकणात पसरून तो राज्यव्यापी होत आहे.
प्रारंभी एका गाळाधारकाने एस्.टी.च्या या जागेविषयी न्यायालयात दाद मागितली होती. त्यामुळे दीड वर्ष या कामाला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर कोरोना महामारीच्या काळातही हे काम रखडले.
अर्थमंत्री म्हणाल्या की ‘होणार’, ‘मिळणार’ हे शब्द आता प्रचलित नाहीत. आजकाल लोक ‘झाले’, ‘मिळाले’, असा शब्दप्रयोग करत आहेत.
ओवैसी काय कि त्यांचा मुसलमान समाज काय, ते भाजपला कधीच मत देणार नाहीत, हे सत्यही स्वीकारणे आवश्यक आहे !