मुंबईतील आझाद मैदान दंगलीला ११ वर्षे होऊनही अजूनही खटल्याची सुनावणी नाही !

आझाद मैदानात दंगल घडवणारे ११ वर्षांनंतरही मोकाट असणे, हे  पोलीस, प्रशासन आणि सर्वपक्षीय राजकारणी यांना लज्जास्पद !

दाभोळ खाडीत सांडपाणी सोडणार्‍या कारखान्यांवर कठोर कारवाई करा !

मागणी मान्य न झाल्यास दाभोळ खाडी संघर्ष समितीचे स्वातंत्र्यदिनी उपोषण ! दापोली, १० ऑगस्ट (वार्ता.) – मागील आठवड्यात तालुक्यातील दाभोळ खाडीत मासे मृत झाल्याची घटना घडली. मृत मासे आणि खाडीचे पाणी यांचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. लोटे येथील सामायिक सांडपाणी प्रकल्प योजना (सीईटीपी) सक्षमपणे कार्यरत असतांनाही खाडी प्रदूषण कोणत्या कारणाने … Read more

भाजपच्‍या वतीने मुंबई येथे १९ ऑगस्‍टपासून भव्‍य मंगळागौर स्‍पर्धेचे आयोजन !

नवीन पिढीला आपली परंपरा समजावी आणि जुने खेळ आजच्‍या पिढीला समजावेत यासाठी येथील मुंबई भाजपच्‍या वतीने १९ ऑगस्‍ट ते २ सप्‍टेंबरपर्यंत आधुनिकतेसमवेत परंपरेचा सुरेख गोफ विणणार्‍या भव्‍य मंगळागौर स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाचा शिवलिंगाला हटवण्याचा आदेश लिहितांना न्यायालयाचे अधिकारी बेशुद्ध पडले !

जगातील अनेक गोष्टी या पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील असून त्या समजण्यासाठी साधनाच करावी लागते. भारतीय ऋषी-मुनींनी आपल्याला अध्यात्माचे महत्त्व सांगूनही भारतीय समाज साधनाविहीन होत आहे, हे भारताचे दुर्दैव !

लांजा येथील ‘सायबर चोरी’च्या घटनेचे अन्वेषण ९ मासांनंतरही रखडलेलेच !

भिंगार्डे कुटुंबियांकडून सांगण्यात आले की, या प्रकरणाचे अन्वेषण आणि पाठपुरावा गांभीर्याने झाला नसल्याने अटक करण्यात आलेला आरोपीही जामिनावर सुटला आहे.

२० कारवायांमध्ये ३६ जणांना अटक : २५ जणांना तडीपार करणार ! – जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

अमली पदार्थांविषयी शाळांमध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना १५ ऑगस्ट या दिवशी गौरवण्यात येणार आहे.

९५ टक्क्यांहून अधिक ग्रामस्थ आणि कोकणवासियांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोधच !

राजापूर तालुक्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला होत असलेला विरोध आता कोकणात पसरून तो राज्यव्यापी होत आहे.

काम करण्यास सिद्ध नसलेल्या ठेकेदाराचा ठेका रहित ! – विद्या भिलारकर

प्रारंभी एका गाळाधारकाने एस्.टी.च्या या जागेविषयी न्यायालयात दाद मागितली होती. त्यामुळे दीड वर्ष या कामाला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर कोरोना महामारीच्या काळातही हे काम रखडले.

सरकारच्या धोरणांमुळे ९ वर्षांत देशाचा आर्थिक विकास झाला ! – अर्थमंत्री निर्मला सीतारामन्

अर्थमंत्री म्हणाल्या की ‘होणार’, ‘मिळणार’ हे शब्द आता प्रचलित नाहीत. आजकाल लोक ‘झाले’, ‘मिळाले’, असा शब्दप्रयोग करत आहेत.

(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला मुसलमानांविषयी कोणतीच आस्था नाही !’-असदुद्दीन ओवैसी

ओवैसी काय कि त्यांचा मुसलमान समाज काय, ते भाजपला कधीच मत देणार नाहीत, हे सत्यही स्वीकारणे आवश्यक आहे !