प्रभु श्रीरामचंद्र शुद्ध शाकाहारीच !

आव्हाड या आमदार महोदयांनी समाज एकत्र येत आहे, हे पाहून कुठे तरी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हा प्रकार केला आहे.

भारतावर आरोप करून चीनचा स्वतःच्या घरालाच आग लावण्याचा प्रकार !

मानवतेचा श्रेष्ठ संदेश देण्याचा प्रयत्न जगातील श्रेष्ठ आणि बलवान देशांनी स्वतःची कृती आणि वर्तन यांद्वारे जगाला द्यायचा आहे. साम्राज्य विस्तार आणि स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी जो देश प्रयत्न करतो, त्याच्यात आणि दरोडेखोर यांच्यात कोणताही भेद आहे, असे म्हणता येणार नाही.

संपादकीय : शास्त्रीय संगीत तपस्विनी हरपल्या !

स्वर-राग अर्थात् शास्त्रीय संगीताची गोडी त्यांच्यात निर्माण होण्यासाठी आणि संगीताच्या मार्गावरून योग्य दिशेने चालण्याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. असे झाल्यास प्रभाताई यांची शास्त्रीय गायनाची परंपरा निश्‍चितच पुढच्या पिढीत चालू राहील, हे निश्‍चित !

संपादकीय : केवळ मुसलमानांच्या मतांसाठीच !

मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी चालू असलेली उर्दू घरांची निर्मिती सरकारने तात्काळ थांबवावी !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मातृभूमीविषयीची तळमळ, म्हणजे ‘सागरा प्राण तळमळला…’ हे भावगीत !

‘मी जरी थोडेबहुत वाङ्मय लिहिले असले, तरी त्याला नेहमी शासनद्रोही म्हणून बंधनात आणि शासनाकडून उपेक्षित अशाच अवस्थेत रहावे लागले आहे. ब्रिटिशांचे राज्य असतांना त्यांच्या विरोधी सशस्त्र क्रांतीचा मी प्रयत्न केला; म्हणून त्यांनी माझ्या वाङ्मयावर बंदी घातली आणि स्वातंत्र्य आले, तेव्हा मी हिंदूसंघटनी असल्यामुळे अधर्माला महत्त्वाचा धर्म समजणार्‍या काँग्रेस शासनाने माझ्या वाङ्मयाला अंधारात ठेवण्याचे प्रयत्न केले. … Read more

श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती !

प्रत्येक हिंदु जेव्हा रामाची भक्ती आणि धर्माचरण करू लागेल, तेव्हा भारताची खर्‍या अर्थाने रामराज्याकडे वाटचाल चालू होईल !

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागणारा कालावधी न्यून करण्यासाठी धडपडणारे पंढरपूर येथील डॉ. अतुल आराध्ये !

वारकर्‍यांना विठ्ठलाचे दर्शन योग्य प्रकारे, अल्प वेळेत आणि समाधानकारक होण्यासाठी केलेल्या प्रयत्नासंदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी डॉ. अतुल आराध्ये यांची भेट घेऊन जाणून घेतले, ते आमच्या वाचकासांठी देत आहोत त्यांच्याच शब्दांत !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी प्रत्यक्ष लिहिलेली ‘तुकाराम गाथा’ गेल्या ५ पिढ्या अत्यंत भक्तीभावाने जतन करणारा शिरवळकर मठ !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने पंढरपूर येथील तुकाराम गाथा सांभाळणारे ह.भ.प. ज्ञानेश्वर रावसाहेब शिरवळकर यांच्याशी संवाद साधून ‘ही गाथा त्यांच्याकडे कशी आली ?, या संदर्भातील माहिती घेतली.

जन्महिंदूरूपी किडीचा जागृत हिंदूंनी संघटित होऊन प्रखर विरोध करणे आवश्यक !

हिंदु धार्मिक विधी आणि धर्म यांवर टीका करणार्‍या हिंदुद्वेष्ट्या जन्महिंदूंना शिक्षा होण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन आवश्यक !

आचरणातून आणि सूक्ष्मातून शिकवणे (शिकवणीचे साधकांना झालेले लाभही अंतर्भूत !)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण (खंड २)