विक्रेती (सेल्स गर्ल) ते देशाच्या अर्थमंत्री असा प्रवास करणार्‍या भाजपच्या निर्मला सीतारामन कोण आहेत ?

निर्मला सीतारामन या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत, ज्यांनी ५ पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. अशा निर्मला सीतारामन यांचा जीवनप्रवास या लेखाद्वारे येथे देत आहोत.

संपादकीय : अर्थभरारी !

उद्या १ फेब्रुवारी या दिवशी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प (केवळ अनुदानाविषयी भाष्य करणारा अर्थसंकल्प) सादर होईल. स्वातंत्र्यानंतरचा ७६ वा आणि मोदी शासनाचा हा ९ वा अर्थसंकल्प असेल.

स्नेहसंमेलन : एक संस्कारसंधी !

खरे तर या कार्यक्रमाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पहाता ‘संस्कार करण्याची एक संधी’ म्हणून बघायला हवे, असे वाटते. या वर्षी सर्वच जण राममय झाले असल्याने बहुतेक शाळांतून श्रीरामवरील गाणीही बसवल्याचे लक्षात आले.

आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या सहस्रो वर्षांनंतरही आरोग्यासाठी लाभदायक !

मध्यंतरी एका नामांकित योग प्रशिक्षकांनी एका व्याख्यानात त्यांच्या आरोग्याचे रहस्य सांगतांना त्यांनी त्यांची दिनचर्या सांगितली. ती पूर्णतः आयुर्वेदात सांगितलेल्या नियमांप्रमाणे होती.

उद्दाम मालदीवने भारताचा केला विश्वासघात !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप या भारतीय बेटांच्या निसर्गसौंदर्याचे कौतुक केल्यानंतर मालदीवमधील मंत्र्यांचा जळफळाट झाला. त्यांनी भारताच्या पंतप्रधानांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जी टीका केली त्याकडे काही मंत्र्यांचे व्यक्तीगत मत म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही.

अयोध्येतील (उत्तरप्रदेश) श्रीराममंदिरामुळे उत्तरप्रदेश राज्य आणि भारत यांना ४ लाख कोटी रुपयांचा लाभ !

अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर श्रीराममंदिराला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने जात असलेले भाविक पहाता यामुळे उत्तरप्रदेशच्या अर्थव्यवस्थेला चांगल्या प्रमाणात चालना मिळणार आहे, असा अंदाज राष्ट्रीय ..

संस्कारांची शिदोरी ! 

आंध्रप्रदेशमध्ये अनाकपल्ली जिल्ह्यातील चोडावरम् मंडल भागात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय निवासी शाळेत शिकणारी इयत्ता सहावी-सातवीची म्हणजेच अवघ्या ११-१२ वर्षांची जवळपास १६ मुले..

शाळांमध्ये आयुर्वेद शिकवा ! युद्धकाळात आयुर्वेदाची औषधे उपलब्ध असतील ! 

भावी पिढी निरोगी रहावी, यासाठी केंद्रीय ‘आयुष’ मंत्रालयाची असलेली ‘होमिओपॅथी फॉर स्कूल’ ही ३ वर्षांची योजना गोव्यातील शाळांमध्ये लागू करण्यात आली आहे.

मोहनदास गांधी यांनी शास्त्राविषयी विचारलेल्या प्रश्नाचे पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील पंडितप्राण भगवानशास्त्री धारूरकर यांनी दिलेले उत्तर

प्रत्यक्ष किंवा अनुमानाने ज्या सुखाच्या, तसेच दुःखापासून निवृत्तीच्या उपायाचे परिज्ञान होऊ शकत नाही, त्याला लोक वेदांपासून जाणतात. म्हणून त्यांना ‘वेद’ म्हणतात.