दैनिक ‘सनातन प्रभात’साठी पत्रकारिता करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेले बाळकडू आणि अनुभवलेली त्यांची कृपा  !

अनेक हिंदू दैनिक ‘सनातन प्रभात’ मागून घेत असत. काही हिंदु मंडळांनी त्यांच्या फलकांवर ‘सनातन प्रभात’ चिकटवून हिंदूंचे प्रबोधन केले. अनेक हिंदूंनी आम्हाला ‘सनातन प्रभात’चा पुष्कळ आधार वाटतो’, असे कळवले.

गुरुराया, तुमच्या भेटीची ओढ लागली ।

‘एकदा भावसत्संग संपल्यावर माझा भाव जागृत होऊन मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन करतांना मला पुढील काव्यपुष्प स्फुरले.

डोळ्यांचे आरोग्य आणि वाढता ‘स्क्रीन टाइम’

दिवस-रात्र स्क्रीनच्या म्हणजेच प्रखर उजेडाच्या समोर राहिल्याने त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. या कृत्रिम; परंतु घातक अशा किरणोत्सर्गाच्या उष्णतेपासून रक्षण होणे आवश्यक ठरते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी करावयाच्या कृती या लेखात पाहूया.

कुवतीप्रमाणे शिक्षण द्या !

उच्च शिक्षणाची संधी देतांना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार न केल्यास तो गुणवंतांवर मात्र अन्याय ठरेल !

‘दंगलखोर’ मोकाट का ?

प्रशासनाला दंगलखोरांवर ‘योगी आदित्यनाथ’ यांच्याप्रमाणे तात्काळ कारवाई करणे अवघड नाही. प्रशासनाने दंगलखोरांवर लवकरच वचक बसवावा, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त वाचकांचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

हिंदु राष्ट्र या संकल्पनेची कुणी पूर्वी कल्पनाच केलेली नव्हती; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ही संकल्पना या दैनिकाच्या माध्यमातून जनमानसात रूजवली.

कंटकारी (रानवांगे)

‘रानवांगे या वनस्पतीला संस्कृत भाषेमध्ये ‘कंटकारी’ असे म्हणतात. कंटकारीचे मूळ, पान, फूल, फळ आणि खोड यांचा चिकित्सेमध्ये वात अन् कफ यांच्या विकारांमध्ये चांगला उपयोग होतो; मात्र याच्या काट्यांपासून सांभाळावे लागते.

भारताने चीनशी असलेले सर्व व्यवहार बंद करायला हवेत !

चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने २ एप्रिल या दिवशी अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांची नवीन नावे घोषित केली. चीन अरुणाचल प्रदेशवर स्वतःचा दावा करत आहे.

स्त्रीधन : महिलांचा आधार आणि कायद्याचा दृष्टीकोन !

‘स्त्रीधन’ हा असाच एक अधिकार कायद्याने स्त्रियांना दिलेला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय महिला नोकरी आणि रोजगार यांमध्ये अभावानेच असायच्या.

होय, लोकसंख्येचा राज्यघटनेला धोका आहे !

भारत मुसलमानबहुल झाल्यास ‘सेक्युलर’ राहील का ? याचा तथाकथित ‘सेक्युलर’वाद्यांनी विचार करावा !