लँड जिहाद, लव्ह जिहाद यांच्या विरोधात गोवंडी (मुंबई) येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा ! 

मानखुर्द, गोवंडी आणि चेंबूर येथील हिंदु समाज लँड जिहाद, लव्ह जिहाद या संकटांपासून मुक्त व्हावा, यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

मागील १० वर्षे रखडलेले राज्याचे मराठी भाषा धोरण लवकरच घोषित होणार !  

९ फेब्रुवारी या दिवशी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आठवडाभरात राज्याचे मराठी भाषा धोरण घोषित करण्याचे सुतोवाच केले आहे.

येत्या शैक्षणिक वर्षापासून मुलींना उच्चशिक्षण विनामूल्य ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. ८०० अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

मुंबईत गेल्या ९ वर्षांत १६ गोळीबार प्रकरणांत १७ जणांचा मृत्यू !

महाराष्ट्राच्या राजधानीने गोळीबार आणि गुन्हेगारी यांत उच्चांक गाठणे लज्जास्पद !

श्रीराममंदिर सोहळ्यानंतर हिंदूंवर आक्रमणे करणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा ! – धनराज जगताप, हिंदु महासभा

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे यांनी संत बाळूमामा देवस्थानामध्ये भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.

आळंदी (जिल्हा पुणे) येथे भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात होत असलेला प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा जन्मोत्सव !

आळंदी (जिल्हा पुणे) येथील प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त वैशिष्ट्यपूर्ण माहिती….

अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा यांना १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी !

अमरेंद्र मिश्रा याने न्यायालयातून बाहेर पडतांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना संबोधत मोठ्याने ओरडून सांगितले, ‘‘माझ्यावर अन्याय झाला आहे. मला फसवले गेले आहे.’’ 

शस्त्र परवान्याची नियमावली अधिक कडक करण्याची शक्यता !

अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार वैयक्तिक वैमनस्यातून घडला. असे असले, तरी शस्त्रे परवाने देतांना कोणती दक्षता घेतली पाहिजे, याचा विचार राज्य सरकार करेल, असे वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे केले.

संत आणि भक्त यांचा मोठा मेळावा हा भारताची मूल्ये अन् तत्त्व यांचे मोठे संवर्धन आहे ! – आलोक कुमार, आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, विहिंप

श्री. आलोक कुमार म्हणाले की, आपली संस्कृती जपण्यासाठी एकत्र जमलेल्या सर्व स्तरांतील लोकांच्या या भव्य सभेचे साक्षीदार होणे, हा खरोखरच माझा बहुमान आहे.

धावडशी (जिल्हा सातारा) येथे झाशीच्या राणीचे स्मारक उभारण्याची मागणी !

झाशीची राणी ज्या तांबे घराण्यात जन्मली, ते तांबे घराणे सातारा जिल्ह्यातील धावडशी या गावचे होय. त्यामुळे या गावात तिचे भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी धावडशी येथील महिलांनी भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.