मुंबई – अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराची घटना अतिशय गंभीर आहे. याचे राजकारण करणे योग्य नाही. किंबहुना या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्था संपली म्हणणेही योग्य नाही. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार वैयक्तिक वैमनस्यातून घडला. असे असले, तरी शस्त्रे परवाने देतांना कोणती दक्षता घेतली पाहिजे, याचा विचार राज्य सरकार करेल, असे वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे केले. गृहमंत्र्यांचे वक्तव्य पहाता शस्त्र परवाने देण्याविषयीची नियमावली अधिक कडक करण्याची शक्यता आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > शस्त्र परवान्याची नियमावली अधिक कडक करण्याची शक्यता !
शस्त्र परवान्याची नियमावली अधिक कडक करण्याची शक्यता !
नूतन लेख
- समुद्रकिनार्यांवरील भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर, सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी
- उष्णतेमुळे गोव्यातील ७ धरणांतील पाण्याच्या पातळीत घट
- पुणे येथील ठाकरे गट युवासेनेमधील अनेक पदाधिकार्यांनी आदित्य ठाकरेंकडे दिले त्यागपत्र !
- होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेच्या समोरील झाडाच्या फांद्या तोडल्या !
- ‘आर्.टी.ई.’ अंतर्गत प्रवेशासाठी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करावेत ! – योगेश कडूसकर, उपायुक्त
- संशयित गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्यांना जामीन संमत करावा ! – अधिवक्ता समीर पटवर्धन