‘टीईटी’ संदर्भातील कार्यवाहीस विलंब झाल्यास अधिकार्यांवरच कारवाई !
राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अपप्रकार केलेल्या उमेदवारांची सुनावणी घेऊन वैयक्तिक मान्यता आणि मान्यता शालार्थ ‘आयडी’ रहित करण्याची प्रक्रिया ८ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते;