राजधानीत सिगारेटसाठी पैसे न दिल्याने अल्पवयीन मुलाची हत्या !
गुन्ह्यांच्या संख्येत तब्बल ३२८ टक्क्यांनी वाढ ! समाज धर्महीन झाल्यानेच गुन्हेगारीत वाढ झाली, हे लक्षात घ्या !
गुन्ह्यांच्या संख्येत तब्बल ३२८ टक्क्यांनी वाढ ! समाज धर्महीन झाल्यानेच गुन्हेगारीत वाढ झाली, हे लक्षात घ्या !
त्यांनी ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीवरील एका चर्चासत्रावरून ट्वीट करत यति नरसिंहानंद सरस्वती, महंत बजरंग मुनि आणि आनंद स्वरूप यांना ‘घृणा पसरवणारे’ म्हटले होते.
नूपुर शर्मा आणि भाजप यांच्यावर आक्रमण करण्याऐवजी ‘हदीस’ची निश्चिती का करत नाही ? मुसलमान नेत्यांनी यासाठी पुढे आले पाहिजे आणि जे चुकीचे आहे, ते त्यातून त्वरित हटवले पाहिजे.
हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी अशी विधाने करणार्यांच्या विरोधात भारत सरकार कधी कारवाई करणार ? अशांवर पोलीस स्वतःहून गुन्हा नोंद करून कारवाई का करत नाहीत ? हिंदूंच्या संघटना याविषयी निष्क्रीय का आहेत ?
जर असे आहे, तर ‘भाजपने नूपुर शर्मा यांना निलंबित का केले ?’, असा प्रश्न हिंदूंच्या मनात निर्माण होतो !
जिहादी आतंकवादी संघटनांना धर्म असतो, हेच यातून स्पष्ट होते ! आता अशांना आतापर्यंत पाठीशी घालणारे निधर्मीवादी आणि राजकीय पक्ष गप्प का आहेत ?
इस्लामी देशांकडून भारताला होणारा विरोध आणि क्षमा मागण्याची करण्यात येणारी मागणी, हे महत्त्वाचे नाही. भारत अशा लहानसहान प्रतिक्रियांमळे त्रस्त होऊ शकत नाही
भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. तरी काही हिंदुत्वनिष्ठांकडून त्यांना पाठिंबा मिळत आहे.
याचिकेत म्हटले आहे की, हा कायदा मुसलमान आक्रमणकर्त्यांनी हिंदूंच्या पाडलेल्या प्राचीन मंदिरांना नियंत्रणात ठेवण्याचा कायदेशीर अधिकार देतो. हा कायदा हिंदूंच्या मूलभूत अधिकारांचे हनन करतो.
संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ता स्टीफन दुजारिक यांनी म्हटले की, मी नूपुर शर्मा यांच्याविषयीचे वृत्त वाचले आहे; मात्र त्यांचे विधान ऐकलेले नाही.