देशात ५०० रुपयांच्या बोगस नोटांचे प्रमाण १०१.९ टक्क्यांनी वाढले !
बोगस नोटा रोखण्यासाठी नोटाबंदी करूनही जर बोगस नोटा वाढत असतील, तर याला सुरक्षायंत्रणाच उत्तरदायी आहेत !
बोगस नोटा रोखण्यासाठी नोटाबंदी करूनही जर बोगस नोटा वाढत असतील, तर याला सुरक्षायंत्रणाच उत्तरदायी आहेत !
बहुसंख्यांक हिंदूंच्या देशातील सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रीय महिला प्रवक्त्याला अशी धमकी मिळणे, हे हिंदू आणि शासनकर्ते यांना लज्जास्पद !
‘ओआयसी-आय.पी.एच्.आर्.सी.’ या इस्लामी देशांच्या संघटनेने आतंकवादी कारवायांचे समर्थन केल्याचे भारताने म्हटले आहे. या संघटनेने कुठल्याही प्रकारे आतंकवादाचे समर्थन करू नये, असेही आवाहन भारताने केले आहे.
देशात साखरेचा घाऊक भाव ३ सहस्र १५० रुपये ते ३ सहस्र ५०० रुपये प्रति क्विंटल इतका आहे, तर देशाच्या विविध भागांतील किरकोळ बाजारात साखरेचा किलोमागे भाव ३६ ते ४४ रुपये इतका आहे.
हिंदु युवतींनो, धर्मांधांपासून सावध रहा ! स्वरक्षणार्थ स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम बना आणि आध्यात्मिक पाठबळ मिळण्यासाठी साधना करा ! धर्मांधांच्या वाढत्या उद्दामपणाला आळा घालण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी !
देशात १ जूनपासून इतर मोठ्या वाहनांसह दुचाकी आणि खासगी चारचाकी वाहनांचा ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’ (विमा) महागणार आहे. ‘भारतीय विमा’ आणि ‘नियामक आणि विकास प्राधिकरण’ यांनी वाहनांच्या विम्याचा दर वाढवण्याचा मसुदा सिद्ध केला आहे.
प्रशासकीय अधिकार्यांमध्ये ‘ते जनतेचे सेवक नसून मालक आहेत’, अशी उद्दाम मानसिकता रूढ होत असल्याचेच हे उदाहरण !
दंगलखोराचे असे स्वागत कोण करत आहे, हे लक्षात घ्या ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?
व्यावसायिक वाहनांवरील टोलवसुली मात्र कायम रहाणार आहे, असेही सरकारने स्पष्ट केले.
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त १८ मे या दिवशी कलकाजी, अलकनंदा येथील श्री संतोषीमाता मंदिराची स्वच्छता करण्यात आली.