भगवंताने दिलेले शरीर अमूल्‍य आहे, याची जाणीव ठेवून ते निरोगी ठेवण्‍यासाठी प्रयत्न करावेत !

एवढे अमूल्‍य शरीर देवाने आपल्‍याला विनामूल्‍य दिले आहे, याविषयी सतत कृतज्ञता मनात ठेवून आपण शरीर निरोगी ठेवण्‍यासाठी प्रयत्न करायला हवेत. इथे दिलेले प्रयत्न नियमित करावेत . . .

फळे किंवा सुकामेवा कधी खावा ?

गोड पदार्थ जेवणाच्‍या आरंभी खावेत, असे आयुर्वेदात सांगितले आहे; परंतु फळे किंवा सुकामेवा जेवण झाल्‍यावर खाऊ शकतो.

व्यायाम एकट्याने करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन करावा !

व्यायामामध्ये खंड पडू नये, यासाठी घरातील सर्वांनी सर्वांच्या सोयीनुसार एखादी वेळ ठरवून एकत्र येऊन व्यायाम करावा. असे केल्याने व्यायामात सातत्य टिकून रहाते.

दातांच्या मुळांशी जमा झालेला मळ जात नसल्यास एकदा दंतवैद्यांकडे जाऊन दात स्वच्छ करून घ्यावेत !

दात निरोगी रहाण्यासाठी दातांच्या मुळांशी असलेला हा मळ काढावा लागतो; परंतु दात ब्रशने घासून हा मळ निघत नाही. त्यामुळे एकदा दंतवैद्यांकडे जाऊन आपले दात तपासून घ्यावेत आणि त्यांच्या सल्ल्यानुसार दात स्वच्छ करून घ्यावेत.

तापामध्ये गुणकारी ‘सनातन त्रिभुवनकीर्ती रस (गोळ्या)’ आणि ‘सनातन मुस्ता (नागरमोथा) चूर्ण’

सर्व प्रकारच्या तापांवर हा आयुर्वेदाचा प्राथमिक उपचार आहे. याप्रमाणे केल्यास ताप हटकून बरा होतो; परंतु तरीही ३ दिवसांत गुण न आल्यास स्थानिक वैद्यांकडून उपचार घ्यावेत.

अल्‍पाहारासह दूध घातलेला चहा किंवा कशाय घेण्‍यापेक्षा कोरा चहा किंवा कशाय घ्‍यावा !

दूध आणि मीठ यांचा संयोग आरोग्‍याला हानीकारक आहे.

शिळे अन्‍न खाणे का आणि कसे टाळावे ?

मध्‍यम मार्ग म्‍हणजे दुसर्‍या दिवशी पोळ्‍या करण्‍यासाठीची पूर्वसिद्धता म्‍हणून तत्‍पूर्वी रात्री पीठ, मीठ आणि तेल आवश्‍यकतेनुसार मोजून एकत्र करून ठेवावे. दुसर्‍या दिवशी त्‍या मिश्रणात केवळ पाणी घालून कणिक भिजवावी आणि त्‍याच्‍या पोळ्‍या कराव्‍यात.

केळे खाण्याविषयी काही प्रश्नांची उत्तरे

हिवाळ्‍यात केळी खाऊ शकतो का ? सर्दी झाली असल्‍यास केळी खाल्ली, तर चालेल का ?

सतत बसून न रहाता मध्‍ये मध्‍ये उठून उभे रहाणे आवश्‍यक !

‘प्रत्‍येक २० मिनिटांनी न्‍यूनतम २० सेकंद उठून उभे रहावे आणि पुन्‍हा बसावे. यासाठी गजर लावावा. जे सतत उभे राहून काम करतात, त्‍यांनी प्रत्‍येक २० मिनिटांनी न्‍यूनतम २० सेकंद बसावे आणि पुन्‍हा उभे रहावे.’

सातत्‍याने संगणकीय काम करणार्‍यांसाठी ‘२०-२०-२० चा नियम’ !

‘२०-२०-२० चा नियम’ ! ‘केवळ एवढे केल्‍याने डोळ्‍यांवरील ताण लक्षणीय रितीने न्‍यून झाला’, असे संशोधनामध्‍ये आढळले. कृती लहानशी वाटली, तरी पुष्‍कळ परिणामकारक असल्‍याने सर्वांनीच आचरणात आणावी.’