जेवण न जाणे, पोट साफ न होणे यांसारख्या तक्रारींवर ‘सनातन आमलकी (आवळा) चूर्णा’चा आगळा प्रयोग
‘जेवण न जाणे, पोट साफ न होणे, वारंवार पित्त होणे यांसारख्या तक्रारी असतील, तर ‘सनातन आमलकी चूर्ण’, चवीपुरते मीठ आणि हे भिजेल एवढे १ – २ चमचे ताक किंवा पाणी एकत्र नीट मिसळून चटणी बनवावी. ही चटणी जेवणात मधे मधे खावी.