कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा हिंदुद्वेषी प्रश्न

बेंगळुरू (कर्नाटक) – आपण म्हणतो धर्मांतर करू नका, तरी काही लोक व्यवस्थांमुळे धर्मांतर करतात. आपल्या हिंदु समाजात जर समानता आणि संधी असती, तर कुणी धर्मांतर का केले असते ?, असा प्रश्न कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला.
⚡ Karnataka CM Siddaramaiah asks: "If there was equality & opportunity in Hindu society, why would anyone convert?"
🤔 Is he ignoring the real reason – Christian missionaries & fanatical Muslims enticing and deceiving Hindus?
Hindus themselves eradicated untouchability within… pic.twitter.com/tPR3iq1qzd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 15, 2025
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, हिंदु समाजाने अस्पृश्यता निर्माण केली आहे. (हिंदु समाजातील अस्पृश्यता हिंदूंनीच नष्ट केली आहे; मात्र इस्लाम आणि ख्रिस्ती यांच्यातील धर्मांधता ते कधीही नष्ट करत नाहीत, हे सिद्धरामय्या का सांगत नाहीत ? – संपादक) तसेच इस्लाम, ख्रिस्ती किंवा इतर कोणत्याही धर्मांतही असमानता असू शकते. आपण किंवा भाजपने कुणालाही धर्मांतर करण्यास सांगितले नाही, हा लोकांचा अधिकार आहे आणि ते स्वतःच्या इच्छेनुसार धर्मांतर करतात.
संपादकीय भूमिकाख्रिस्ती मिशनरी आणि धर्मांध मुसलमान यांच्या आमीषामुळे नाही किंवा त्यांच्या फसवणुकीमुळे नाही, तर ‘हिंदु धर्मात समानता नसल्याने हिंदू धर्मांतर करतात’, असे म्हणणारे सिद्धरामय्या मिशनरी अन् धर्मांध मुसलमान यांचे हस्तक आहेत, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये ! |
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !
हिंदूंच्या मागण्या शासनाकडे पोचवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार, भाजप
Shivayogi Lohar Suspended : लव्ह जिहादचे प्रकरण दडपणारा पोलीस निरीक्षक निलंबित !