नवी देहली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशीही लोकसभा आणि राज्यसभा येथे गदारोळ झाला. दोन्ही सभागृहांचे कामकाज चालू होताच विरोधकांनी घोषणाबाजी चालू केली. ‘पहलगाम आक्रमण’, ‘ऑपरेशन सिंदूर’ यांसारख्या सूत्रांवर सभागृहात चर्चा व्हावी आणि यावर पंतप्रधानांनी उत्तर द्यावे’, अशी मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी केली. राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांनी बिहार राज्यातील मतदारसूचीच्या पुनरावलोकनाच्या निर्णयाविरुद्धही घोषणाबाजी केली. यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.
संपादकीय भूमिकासभागृहांचे कामकाज रोखून धरून जनतेचा वेळ आणि पैसा वाया घालवणार्यांची खासदारकी रहित करण्याचा कायदा होणे आवश्यक आहे. तरच गदारोळ करणार्या सर्व लोकप्रतिनिधींवर वचक बसेल ! |

‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !