
वर्ष १२९३ मध्ये आक्रमक बख्तियार खिलजी याने नालंदा विद्यापिठाचा विध्वंस करून तेथील विद्यार्थी आणि अध्यापक यांच्या कत्तली केल्या. भारतीय ज्ञानाचा खजिना असलेले तेथील ९० लाख ग्रंथ ३ मास जळत होते. आजही नालंदाच्या रेल्वेस्थानकाचे नाव आहे बख्तियारपूर…! हे चालते; पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याची पताका देहलीपार फडकवणार्या महापराक्रमी बाजीराव पेशवे यांचे नाव पुणे रेल्वेस्थानकाला दिलेले चालत नाही…!
हा आहे भारताचा ‘सेक्युलॅरिझम’ (निधर्मीपणा)… आणि हे आहे महाराष्ट्राचे पुरोगामित्व !
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (२७.६.२०२५)
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
प्रस्तावित ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा’ तात्काळ मागे घ्या !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !
अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून ‘इतिहास-पुराणेषु’ हा शब्दप्रयोग रूढ असणे !