वर्तमानकाळातील निधर्मी शिक्षणपद्धतीने आपल्यातील गोपालनाचा संस्कारच नष्ट केला आहे. जर शक्य असेल, तर आपल्या घराच्या ठिकाणी किंवा वसाहतीमध्ये गोपालनास आरंभ करावा. विद्यालयात किंवा जवळच्या देवालयात गोशाळा सिद्ध करावी आणि सर्वांनी मिळून तिची सेवा करावी; कारण अनेक ठिकाणच्या गोशाळांमध्ये गोवंशियांच्या देखरेखीसाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. गोमाता, तसेच तिच्याकडून मिळणारे पंचगव्य यांचे महत्त्व, तिची सेवा केल्यामुळे होणारे लाभ यांविषयी समाजात अनभिज्ञता आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्रात प्रत्येक विद्यालय, महाविद्यालय किंवा देवालय, तसेच सर्व ठिकाणी गोशाळा सिद्ध करण्याचा प्रयत्न असेल. तसे झाल्यास आजच्यासारखी केविलवाणी स्थिती निर्माणच होणार नाही.
सनातन प्रभात > Post Type > साप्ताहिक सनातन प्रभात > हिंदु राष्ट्रात प्रत्येक विद्यालय, महाविद्यालय किंवा देवालय, तसेच सर्व ठिकाणी गोशाळा सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा !
हिंदु राष्ट्रात प्रत्येक विद्यालय, महाविद्यालय किंवा देवालय, तसेच सर्व ठिकाणी गोशाळा सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा !
नूतन लेख
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त साधकांना दिलेला संदेश !
- श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त साधकांना दिलेला संदेश !
- अंबड (जिल्हा जालना) येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या सेवेत हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त सहभाग !
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश !
- ज्योतिषशास्त्रानुसार येत्या ३ वर्षांत घटनात्मक हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्पष्ट संकेत ! – आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र, सभापती, एशिया चैप्टर, विश्व ज्योतिष महासंघ
- वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा ६ वा दिवस (२९ जून) : उद्बोधन सत्र – न्याय आणि राज्यघटना