हिंदू अल्पसंख्यांकांवर अत्याचार आणि आतंकवादी कारवाया करतात हेच मोठे षड्यंत्र !

भारतात हिंदूंसाठी एक आणि इतरांसाठी वेगळा कायदा आहे. अल्पसंख्यांक त्यांच्या धर्माचे शिक्षण देतात; मात्र हिंदू स्वत:च्या धर्माचे शिक्षण देऊ शकत नाहीत. अल्पसंख्यांकांकडून दिल्या जाणार्‍या शिक्षण संस्थांतून देशाचे तुकडे करण्याची भाषा शिकवली जाते. ती राष्ट्राच्या दृष्टीने हानीकारक आहे. भारताची शिक्षणव्यवस्था प्राथमिकपासूनच ख्रिस्त्यांच्या हातात आहे. असे असतांना अल्पसंख्यांक लोक म्हणतात, ‘हिंदू आमच्यावर अन्याय आणि अत्याचार करतात. आमचे धर्मांतर करतात, तसेच आतंकवादी कारवाया करतात’. मुळात हेच मोठे षड्यंत्र आणि हिंदूंच्या विरोधात केला जाणारा हा दुष्प्रचार आहे.

– श्री. भारत गुप्त, माजी प्राध्यापक, देहली विद्यापीठ.