
चेन्नई (तमिळनाडू) – बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या ‘मिचाँग’ या चक्रीवादळामुळे पालटलेल्या हवामानाचा तमिळनाडूची राजधानी चेन्नईसह काही जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या भागात मुसळधार पावसामुळे पूरजन्य स्थिती निर्माण झाली असून सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. ‘मिचाँग’ या चक्रीवादळामुळे चेन्नईसह, कांचीपुरम्, चेंगालपेट, तिरुवल्लूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टी होत आहे.
सौजन्य टाइम्स नाऊ
‘मिचाँग’ चक्रीवादळाची आंध्रप्रदेशलाही धडक !

बंगालच्या उपसागरात उद्भवलेल्या ‘मिचाँग’ चक्रीवादळाने आंध्रप्रदेशालाही धडक दिली आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्याात अतीदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. राज्य सरकारने तिरुपती, नेल्लोर, प्रकाशम्, बापटला, कृष्णा, पश्चिम गोदावरी आणि काकीनाडा जिल्ह्यांत ‘रेड अॅलर्ट’ जारी केला आहे.
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !