
जौनपूर (उत्तरप्रदेश) – येथे १० वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या हिंदूंनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे. ३६ कुटुंबातील ३१० जणांनी हा पुनर्प्रवेश केला. यासह ५ मुसलमान परिवारांनीही हिंदु धर्म स्वीकारला. त्यांचे येथे सामूहिकरित्या वैदिक विधींद्वारे शुद्धीकरण करण्यात आले. या लोकांमध्ये मुले, महिला आणि वृद्ध यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन ‘संत रविदास धर्म रक्षा समिती’कडून करण्यात आले होते. ख्रिस्त्यांनी सांगितले की, १० वर्षांपूर्वी राजेंद्र चौहान या पाद्य्राने गावातील लोकांचे धर्मांतर केले होते. हे सर्व जण अनुसूचित जातीमधील होते.
संपादकीय भूमिकाअनेक शतकांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी बलपूर्वक, आमिष किंवा अन्य कारणांमुळे हिंदु धर्माचा त्याग केलेल्यांना परत हिंदु धर्मात यायचे असेल, तर अशांसाठी आता सरकारनेच पुढाकार घेतला पाहिजे ! |
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !