भारतातही जाणवले धक्के !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये ३ नोव्हेंबरला रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी झालेल्या भूकंपात आतापर्यंत १५४ लोकांचा मृत्यू झाला, तर १४० हून अधिक लोक घायाळ झाले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ६.४ इतकी नोंदवण्यात आली. याचे केंद्र काठमांडूच्या वायव्येस ३३१ किलोमीटर अंतरावर भूमीमध्ये १० किलोमीटर खोल होते. या भूकंपात नेपाळमधील २ जिल्ह्यांची सर्वाधिक हानी झाली.
या भूकंपाचा परिणाम भारतातही दिसून आला. उत्तरप्रदेश, पंजाब, देहली, हरियाणा, बिहार, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांतही भूकंपाचे धक्के जाणवले. यात जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.
बांगलादेशात धर्मांध मुसलमानांकडून एकाच हिंदु कुटुंबातील चौघांची हत्या
बांगलादेशात पुन्हा हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४ सैनिक आणि ६ आतंकवादी ठार
Germany Grooming Gangs : जर्मनीमध्येही यूकेसारखी ‘ग्रूमिंग गँग’ !
.. तर इराणचे अस्तित्वच संपवून टाकू ! : Donald Trump Threatens Iran