महंमद गझनीपासून चालू असलेला जिहाद अद्यापही चालूच !

हिंदु राष्‍ट्र साकारायचे असेल, तर हिंदु धर्मबांधवांवरील अन्‍यायाची आग हिंदूंनी स्‍वतःमध्‍ये सदैव धगधगत ठेवायला हवी. सध्‍या चालू असलेला जिहादी आतंकवाद हा पूर्वीपासून महंमद गझनी, अकबर, बाबर, औरंगजेब, अहमदशहा अब्‍दाली या आक्रमकांपासून चालत आला आहे. जिहाद अजूनही जिवंत आहे आणि तो थांबलेला नाही. कधी तो अक्षरधाममध्‍ये चालू असतो, तर कधी काशी येथे विटंबना करण्‍याच्‍या स्‍वरूपात चालू असतो. जिहादमुळेच भारत देशाचे तुकडे झाले आहेत. त्‍यामुळे तो रोखायला हवा !

– श्री. विनोदकुमार यादव, हिंदु जागरण मंच, बिहार.