‘सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या १२९ शाळा शिक्षक नसल्याने बंद होणार आहेत, तर अन्य ५०० हून अधिक मोठ्या पटसंख्येच्या शाळांमध्ये १-२ शिक्षकच कार्यरत राहिले आहेत. यांमुळे जिल्ह्यात शाळांची परिस्थिती बिकट झाली आहे. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक शिक्षणशास्त्र (डी.एड्.) पदवीधारक उमेदवारांना नियुक्त्या द्या, अन्यथा १५ जूनला सर्व पालकांसह विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हास्तरावर तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे आमदार वैभव नाईक आणि जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी जिल्हा परिषद प्रशासनास दिली आहे.’ (२६.५.२०२३)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > शिक्षक नसल्याने १२९ शाळा बंद होण्याची स्थिती निर्माण करणार्या उत्तरदायींना शिक्षा करा !
शिक्षक नसल्याने १२९ शाळा बंद होण्याची स्थिती निर्माण करणार्या उत्तरदायींना शिक्षा करा !
नूतन लेख
पंडित नेहरू यांनी वर्ष १९४६ मध्येच इंग्लंडचा राष्ट्रध्वज खाली उतरवत भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, वरिष्ठ पत्रकार
धर्म, देश, संस्कृती आणि राजकारण यांचा विचार संन्याशाने सर्वांच्या आधी करावा !
राज्यघटनेचा मूलभाव ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) आहे, असे म्हणणे, हा अपसमज !
परकीय आक्रमकांचा पराकोटीचा हिंदु धर्मद्वेष जाणा !
भारताच्या महान सुपुत्रांची खरी राष्ट्रवादी नीती समजून न घेता देशाची फाळणी करून देशाचा सर्वनाश करणार्या राष्ट्रद्रोह्यांना कारागृहात टाकायला हवे !
नाशिक येथील शाळेच्या आवारात गौतमी पाटील हिच्या अश्लील नृत्याचा कार्यक्रम !