‘आज भारतातला विशिष्टवर्ग स्वधर्माचा त्याग करण्यात भूषण मानतो. विदेशी ‘रॉक’ आणि ‘पॉप स्टार्स’ भारतियांच्या गळ्यातले ताईत झाले आहेत. ‘एम् टिव्ही’ संस्कृतीने भारताच्या अनेक पिढ्यांना बेगुमन, उन्मत्त आणि पशू बनवले आहे. संगणक, फॅशन, संगीत, फास्टफूड यांचा धुमाकूळ इथे चालू आहे. हा भारत दुबळा आणि भेकड झाला आहे. ठार बुडाला आहे.’
(संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, ऑक्टोबर २०१७)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !