
पुणे – ‘धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद’ यासाठी कडक कायदे करावेत, त्याची कठोरपणे कार्यवाही करावी आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘बलीदान दिवस’ हा ‘धर्मवीरदिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, या मागणीसाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने २२ जानेवारी या दिवशी ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने मोर्चा डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ पोचेल, अशी माहिती ‘राजे शिवराय प्रतिष्ठान’चे अध्यक्ष महेश पवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
(सौजन्य : Lokshahi Marathi)
या वेळी ‘हिंदु गर्जना प्रतिष्ठान’चे धीरज घाटे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्राचे अभ्यासक नीलेश भिसे, ‘पतित पावन संघटने’चे स्वप्नील नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !