
पुणे – ‘धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद’ यासाठी कडक कायदे करावेत, त्याची कठोरपणे कार्यवाही करावी आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘बलीदान दिवस’ हा ‘धर्मवीरदिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, या मागणीसाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने २२ जानेवारी या दिवशी ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने मोर्चा डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ पोचेल, अशी माहिती ‘राजे शिवराय प्रतिष्ठान’चे अध्यक्ष महेश पवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
(सौजन्य : Lokshahi Marathi)
या वेळी ‘हिंदु गर्जना प्रतिष्ठान’चे धीरज घाटे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्राचे अभ्यासक नीलेश भिसे, ‘पतित पावन संघटने’चे स्वप्नील नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !