
अबयेई (सुदान) – संयुक्त राष्ट्रांच्या शांती मिशन अंतर्गत सुदानच्या अबयेई भागात तैनात होण्यासाठी केवळ महिलांचा समावेश असणारी भारताची एक सैन्य तुकडी गेली आहे. यात २ सैन्याधिकारी आणि २५ सैनिक यांचा समावेश आहे. अबयेई हा भाग जगातील सर्वाधिक अशांत क्षेत्र समजला जातो. येथे ४ जानेवारी या दिवशी २०० लोकांच्या जमावाने एका गावामध्ये आक्रमण करून १३ लोकांना ठार केले.
India’s all-women peacekeeping unit for UN Peacekeeping reached Abyei, marking the single largest deployment of women peacekeepers in recent years. pic.twitter.com/QHeTNRBhcD
— Rishikesh Kumar (@rishhikesh) January 15, 2023
यापूर्वी आफ्रिका खंडातील लायबेरिया देशात वर्ष २००७ मध्ये भारतीय महिला सैनिकांच्या एका तुकडीला अशाच प्रकारे तैनात करण्यात आले होते. त्याचा चांगला परिणाम झाला होता. यामुळे तेथील महिलांचा उत्साह वाढला होता.
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman
India China Dispute : चीनने भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील भागांवर अवैध नियंत्रण मिळवले आहे !