
अबयेई (सुदान) – संयुक्त राष्ट्रांच्या शांती मिशन अंतर्गत सुदानच्या अबयेई भागात तैनात होण्यासाठी केवळ महिलांचा समावेश असणारी भारताची एक सैन्य तुकडी गेली आहे. यात २ सैन्याधिकारी आणि २५ सैनिक यांचा समावेश आहे. अबयेई हा भाग जगातील सर्वाधिक अशांत क्षेत्र समजला जातो. येथे ४ जानेवारी या दिवशी २०० लोकांच्या जमावाने एका गावामध्ये आक्रमण करून १३ लोकांना ठार केले.
India’s all-women peacekeeping unit for UN Peacekeeping reached Abyei, marking the single largest deployment of women peacekeepers in recent years. pic.twitter.com/QHeTNRBhcD
— Rishikesh Kumar (@rishhikesh) January 15, 2023
यापूर्वी आफ्रिका खंडातील लायबेरिया देशात वर्ष २००७ मध्ये भारतीय महिला सैनिकांच्या एका तुकडीला अशाच प्रकारे तैनात करण्यात आले होते. त्याचा चांगला परिणाम झाला होता. यामुळे तेथील महिलांचा उत्साह वाढला होता.
नाव पर्यावरणाचे, उद्दिष्ट भारतविरोधाचे… !
बांगलादेश सरकार ‘हिंदूमुक्त’ राष्ट्र बनवू पहाणार्यांना साहाय्य करत आहे का ? – Salah Uddin Shoaib Choudhury
भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतर भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव
Russian Oil Imports : भारत रशियाकडून इंधन खरेदी करणारा चीननंतरचा दुसरा सर्वांत मोठा खरेदीदार !
आमचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण नाही; परंतु संवादाचे दरवाजे उघडे ठेवावेत ! – RSS Chief Mohan Bhagwat
Iran Uranium : इराणने अमेरिकेला मिळणार नाही, असा लपवला ५०० किलो युरेनियम साठा !