राजूर (चंद्रपूर), २९ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील वर्धा नदीवरील पुलावरून एक ट्रक पहाटे नदीत कोसळून चालकाचा मृत्यू झाला. पावसाळ्यात पुलावरील काढलेले कठडे परत न लावल्याने हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे या मार्गाचे दायित्व आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > जिल्हा चंद्रपूर येथील बल्लारपूर–राजूरा मार्गावरील पुलावरून ट्रक नदीत कोसळला !
जिल्हा चंद्रपूर येथील बल्लारपूर–राजूरा मार्गावरील पुलावरून ट्रक नदीत कोसळला !
नूतन लेख
- Loksabha Elections 2024 : भाजप हाच धर्मनिरपेक्ष पक्ष ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
- Goa New Education Policy : सरकार यंदापासून इयत्ता ९ वीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याची शक्यता !
- Goa Stray Dogs Issue : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालून त्याची माहिती द्या ! – आरोग्य केंद्र मडगाव (गोवा)
- रामटेकडी (पुणे) येथील प्रकल्पाला कचरा डेपोचे स्वरूप !
- निवडणूक ओळखपत्राविना अन्य ओळख पुरावेही मतदानासाठी चालणार !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : समृद्धी महामार्गावर सिन्नर येथे अपघात; यमराजाची वेशभूषा करून निवडणुकीचा अर्ज भरला !…