पुणे – पी.एम्.आर्.डी.ए. क्षेत्रात २ वर्षांपूर्वी चालू केलेल्या; पण आता तोट्यात असणार्या ४० मार्गांवरील फेर्या पी.एम्.पी. प्रशासन बंद करणार आहे. या मार्गांवर खासगी वाहतूकदारांच्या बस धावत असल्याने नवे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी ते ४० मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एस्.टी.ची सेवा चालू झाल्यानंतरच पी.एम्.पी.ची सेवा बंद केली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने याची कार्यवाही होईल. याविषयी पत्र देणार असल्याची माहिती पी.एम्.पी.एम्.एल्. पुणेचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी दिली.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पुणे ग्रामीण भागातील फेर्या बंद करण्याचा ‘पी.एम्.पी.’चा निर्णय !
पुणे ग्रामीण भागातील फेर्या बंद करण्याचा ‘पी.एम्.पी.’चा निर्णय !
नूतन लेख
- उज्जैन (मध्यप्रदेश) येथे गोवंशांची हाडे आणि मद्य असलेले वाहन जप्त
- वाढते घटस्फोट चिंताजनक !
- पुणे येथे सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त अभूतपूर्व उत्साहात पार पडली सनातन गौरव दिंडी !
- महिलेची छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद !
- बारामती (पुणे) लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराला दिले ‘तुतारी’चे चिन्ह !
- माझे १६ सहस्र कोटी रुपयांचे आस्थापन कवडीमोल दराने घेतले ! – डी.एस्. कुलकर्णी यांचा आरोप