भारताचा उद्धार होण्यासाठी…

‘उपनिषदांतील सत्ये तुमच्यासमोर आहेत. ती ग्रहण करा. ती प्रत्यक्ष कार्यात उतरवा आणि मग भारताचा उद्धार अवश्य होईल.’ – स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)