अशी धमकी देऊन कायदा हातात घेण्याची भाषा करणार्यांना तात्काळ अटक करून कारागृहात टाकणे आवश्यक !

अलीगड (उत्तरप्रदेश) – भारत हा विविधता असलेला देश आहे. कपाळी टिळक असो कि पगडी, बुरखा असो कि हिजाब, हे सर्व आपल्या संस्कृती आणि परंपरा यांचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्यावर राजकारण करून वाद निर्माण करणे, म्हणजे नीचतेची परिसीमा आहे. महिलांना कमकुवत समजण्याची चूक करू नका. सरकार कोणत्याही पक्षाचे असो. बहिणी-मुलींच्या स्वाभिमानाला हात घातलात, तर झाशीची राणी आणि रजिया सुलतान बनून त्यांचे हात कापून टाकू, असे विधान समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि येथील शहर अध्यक्षा रुबिना खानुम यांनी कर्नाटकच्या हिजाब प्रकरणी केले आहे.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan