अशी धमकी देऊन कायदा हातात घेण्याची भाषा करणार्यांना तात्काळ अटक करून कारागृहात टाकणे आवश्यक !

अलीगड (उत्तरप्रदेश) – भारत हा विविधता असलेला देश आहे. कपाळी टिळक असो कि पगडी, बुरखा असो कि हिजाब, हे सर्व आपल्या संस्कृती आणि परंपरा यांचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्यावर राजकारण करून वाद निर्माण करणे, म्हणजे नीचतेची परिसीमा आहे. महिलांना कमकुवत समजण्याची चूक करू नका. सरकार कोणत्याही पक्षाचे असो. बहिणी-मुलींच्या स्वाभिमानाला हात घातलात, तर झाशीची राणी आणि रजिया सुलतान बनून त्यांचे हात कापून टाकू, असे विधान समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि येथील शहर अध्यक्षा रुबिना खानुम यांनी कर्नाटकच्या हिजाब प्रकरणी केले आहे.
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दान चोरीनंतर मंदिराचे सरकारीकरण होण्याची शक्यता
बिदर (कर्नाटक) : महाहिंदु मेळाव्याला अनुमती मिळताच समाजकंटकांकडून श्रीरामाचा अवमान !
तुमच्याकडे वर्दी आहे; म्हणजे तुम्ही काहीही करू शकता का ? – Karnataka High Court
इस्लाम स्वीकारल्यास आपोआप ‘मागासवर्गीय मुसलमान’ दर्जा मिळू शकत नाही ! : Madras High Court
कोलकाता : ‘इस्कॉन’ने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनातून अंडे हटवल्याने वाद !
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !