
३१ डिसेंबरला होणारे धर्मांतर हे एक दिवसाचे नसून वर्षभराचे असते; कारण वर्षभर ‘ग्रेगेरियन’ दिनदर्शिका वापरली जाते. स्वतःची आधुनिकता दाखवण्यासाठी हिंदू मद्यपान, मांसाहार, अमली पदार्थांचे सेवन करणे आदी गोष्टी सर्रासपणे करतात.
३१ डिसेंबर हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो; परंतु आनंदी रहाण्यासाठी अशा प्रकारचे वर्तन करण्याची आवश्यकता नाही, हे लक्षात घ्यायला हवे. जो उत्साह वाढवतो, तो उत्सव ! ३१ डिसेंबरच्या रात्री केलेल्या कृतींनी उत्साह वाढत नाही. आपण ‘हिंदु’ म्हणून प्रतिदिनच्या कृती करत आहोत का ? याचाही विचार हिंदूंनी करायला हवा.
धर्म पालटल्याने जात पालटत नाही ! : Mumbai HC Nagpur Bench
चैन आणि गरज यांतील भेद
मांगल्याकडे जाणारा प्रवास खडतर
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी