मुंबई – परराज्यातून महाराष्ट्रामध्ये येणार्या लोकांनी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करणे अनिवार्य आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. ‘केंद्र आणि राज्य सरकारांच्या नियमावलीतील तफावत दूर केली आहे. केंद्र शासनासमवेत चर्चा करूनच आता नवीन नियमावली येईल. ‘ओमिक्रॉन’विषयी आपण अधिक काळजी घ्यायला हवी. शाळांविषयी मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. सर्वत्र सारखे नियम असावेत, यासाठी लवकरच मुख्यमंत्री निर्णय घोषित करतील’, असे अजित पवार यांनी सांगितले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > परराज्यातून येणार्यांसाठी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी अनिवार्य ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
परराज्यातून येणार्यांसाठी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी अनिवार्य ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
नूतन लेख
- मुलाचे निधन झाल्यामुळे मी धार्मिक मूर्ती घराबाहेर फेकून घरातील देवघर बंद केले ! – अभिनेते शेखर सुमन
- Afghan Diplomat Arrested: सोन्याच्या तस्करी प्रकरणी अफगाणिस्तानच्या राजनैतिक महिला अधिकार्याला मुंबईत पकडले !
- Boycott Loksabha Elections 2024 : असनिये (सिंधुदुर्ग) गावातही राजकीय प्रचाराला बंदी !
- Loksabha Elections 2024 : मी अद्याप हिंदुत्व सोडलेले नाही ! – उद्धव ठाकरे
- Goa False Ceiling Issue : सार्वजनिक बांधकाम खात्याने कला अकादमीच्या कंत्राटदाराला ठरवले निर्दाेष !
- दीड महिन्यात महाराष्ट्रात २२० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !