मुंबई – राज्यातील रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत, तर अन्य दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास राज्यशासनाने अनुमती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > राज्यातील रेस्टॉरंट रात्री १२, तर दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास शासनाची अनुमती !
राज्यातील रेस्टॉरंट रात्री १२, तर दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास शासनाची अनुमती !
नूतन लेख
- बांदा येथील पोलीस कर्मचारी वसाहत नव्याने बांधण्यासाठी बेमुदत उपोषणाची सामाजिक कार्यकर्त्याची चेतावणी
- पुणे शहरांतील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक २८ घंट्यांनी संपली !
- ‘लव्ह जिहाद ?’वर जिवंत देखावा साकारणार्या ‘मित्रप्रेम तरुण मंडळा’चे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून अभिनंदन !
- रस्त्यावर वस्तूंची विक्री करणार्या २ महिलांकडून पोलिसांवर आक्रमण !
- स्वामीभक्तांचा २० सप्टेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा
- श्री स्वामी समर्थांचा अवमान करणारे ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा नोंद करा !