|

नवी देहली – केंद्रीय आणि रस्ते महामार्ग मंत्रालयाने एक योजना घोषित केली आहे. यानुसार रस्त्यांवरील अपघातात गंभीररित्या घायाळ झालेल्यांना एका घंट्याच्या आत रुग्णालयात पोचवणार्या व्यक्तीला ५ सहस्र रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. ही योजना १५ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू असणार आहे. ‘आणीबाणीच्या स्थितीत रस्त्यांवरील अपघातग्रस्तांना साहाय्य करण्यासाठी सामान्य नागरिकांना प्रोत्साहन देणे, हा या योजनेचा हेतू आहे’, असे या मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. यात व्यक्तीला रोख पुरस्कारासमवेत एक प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर सर्वांत प्रामाणिकपणे सहकार्य करणार्या १० जणांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा पुरस्कारही देण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
मोदी सरकार ने सड़क दुर्घटना में घायल लोगों की जान बचाने के लिए एक बड़ी पहल की है. @narendramodi #ModiGovernment #PMModi #Accident https://t.co/WfY15Trve2
— Zee News (@ZeeNews) October 5, 2021
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक