हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नसलेले मठाधिपती होण्याच्या लायकीचे आहेत का ?

‘बलिष्ठ हिंदु राष्ट्र निर्माण झालेच पाहिजे. यासाठी सर्व हिंदूंची एकजूट झाली पाहिजे; मात्र सर्वधर्मसमभाव मानणारे अनेक मठाधीश हिंदूंच्या बाजूने उभे रहात नाहीत. देशात हिंदूंच्या संघटना जागृत झाल्या नाहीत, तर त्याही टिकणार नाहीत, अशी सतर्कतेची चेतावणी ‘काळिका युवासेने’चे संस्थापक आणि कर्नाटक राज्य अध्यक्ष ऋषीकुमार स्वामी यांनी चित्रदुर्ग (कर्नाटक) येथे आयोजित सभेमध्ये दिली.’