‘बलिष्ठ हिंदु राष्ट्र निर्माण झालेच पाहिजे. यासाठी सर्व हिंदूंची एकजूट झाली पाहिजे; मात्र सर्वधर्मसमभाव मानणारे अनेक मठाधीश हिंदूंच्या बाजूने उभे रहात नाहीत. देशात हिंदूंच्या संघटना जागृत झाल्या नाहीत, तर त्याही टिकणार नाहीत, अशी सतर्कतेची चेतावणी ‘काळिका युवासेने’चे संस्थापक आणि कर्नाटक राज्य अध्यक्ष ऋषीकुमार स्वामी यांनी चित्रदुर्ग (कर्नाटक) येथे आयोजित सभेमध्ये दिली.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नसलेले मठाधिपती होण्याच्या लायकीचे आहेत का ?
हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नसलेले मठाधिपती होण्याच्या लायकीचे आहेत का ?
नूतन लेख
- हिंदूंचे राष्ट्रपुरुष : हिंदवी साम्राज्यविस्तारक थोरले बाजीराव पेशवे !
- भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाची क्षमता
- देवकार्यात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेमध्ये तडजोडी नको !
- झारखंडच्या मंत्र्यांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा होईपर्यंत सरकार झोपले होते का ?
- मुंबई विद्यापिठात मंदिर व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमातून पुढे सरकार मंदिरे कह्यात घेणार नाही, याची काळजी घ्या. मंदिरांनीच उलट विद्यापिठातील अभ्यासक्रम शिकवायला हवेत !
- ब्रह्मवेत्त्या संतांचा आदर होणार्या देशाला कोणतीही लाचारी रहात नाही !