परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पूर्वीच्या पिढ्यांमध्ये वैचारिक अंतर (जनरेशन गॅप) नसायचे. प्रत्येक पिढी आधीच्या पिढीशी समरस व्हायची. आजोबा, पणजोबांपासून नातवंडे, पतवंडे एकत्र असायची. हिंदूंनी पाश्चात्त्य संस्कृतीचा अंगीकार केल्यामुळे २ पिढ्यांतील, म्हणजेच आई-वडील अन् मुलगा-सूनही एकमेकांशी समरस होऊ शकत नाहीत. आता नवरा-बायकोचेही एकमेकांशी पटत नाही. लग्नानंतर अल्प कालावधीतच त्यांचा घटस्फोट होतो !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
अन्य धर्मियांचे ध्येय आणि हिंदूंचे ध्येय यांतील भेद !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
बाह्य आणि अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश, ‘भारत’ !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !
कठीण वाटणारी निष्काम साधना साधकांना सहजतेने करायला शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !