
कोल्हापूर – न्यायालयात सर्वांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला; पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापुढे आपण बोलू शकत नाही. मराठा समाजासाठी आजचा दिवस दुर्दैवी आहे. राज्य आणि केंद्र सरकारने या संदर्भात मिळून चर्चा करून काही मार्ग निघतो का ?, हे पहावे. इतर राज्यांमध्ये ५० टक्के आरक्षण दिले जाते; येथे हा कायदा रहित करण्यात आला, याची खंत वाटते. आता मराठा समाजाला ‘सुपर न्युमररी’ या न्यायाने जागा द्यावी. ‘उद्रेक’ हा शब्द सध्या काढू नका. सध्या कोरोनाचा काळ आहे. संयम बाळगा, असे आवाहन भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी केले.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !