
कोल्हापूर – न्यायालयात सर्वांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला; पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापुढे आपण बोलू शकत नाही. मराठा समाजासाठी आजचा दिवस दुर्दैवी आहे. राज्य आणि केंद्र सरकारने या संदर्भात मिळून चर्चा करून काही मार्ग निघतो का ?, हे पहावे. इतर राज्यांमध्ये ५० टक्के आरक्षण दिले जाते; येथे हा कायदा रहित करण्यात आला, याची खंत वाटते. आता मराठा समाजाला ‘सुपर न्युमररी’ या न्यायाने जागा द्यावी. ‘उद्रेक’ हा शब्द सध्या काढू नका. सध्या कोरोनाचा काळ आहे. संयम बाळगा, असे आवाहन भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी केले.
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !