
‘३३ कोटी देवतांचा वास असणारी गोमाता हिंदूंच्या आस्थेचे केंद्र आहे. देशातील ३३ सहस्र ६०० वैध आणि अवैध पशूवधगृहांत प्रतिवर्षी २ कोटी ४० लाख गायींची हत्या केली जाते. ६० वर्षांपूर्वी देशात ९० कोटी गोधन होते. ते आता १ कोटी राहिले आहे. भारतात ७० प्रकारच्या देशी प्रजातीच्या गायी होत्या. त्यांतील केवळ ३० प्रजाती शिल्लक आहेत. त्यामुळे देशात गोवंशहत्या बंदी कायदा त्वरित पारित झाला पाहिजे.’
– पू. नीलेश सिंगबाळ
भरारी पथक निर्माण करून गोहत्या आणि गोतस्करी नियंत्रणात आणणार ! – जिल्हा पोलीस अधीक्षकांची ग्वाही
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गोवंश तस्करी करतांना पकडलेल्या वाहनांचा तस्करीसाठी पुन्हा वापर !
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !