
‘३३ कोटी देवतांचा वास असणारी गोमाता हिंदूंच्या आस्थेचे केंद्र आहे. देशातील ३३ सहस्र ६०० वैध आणि अवैध पशूवधगृहांत प्रतिवर्षी २ कोटी ४० लाख गायींची हत्या केली जाते. ६० वर्षांपूर्वी देशात ९० कोटी गोधन होते. ते आता १ कोटी राहिले आहे. भारतात ७० प्रकारच्या देशी प्रजातीच्या गायी होत्या. त्यांतील केवळ ३० प्रजाती शिल्लक आहेत. त्यामुळे देशात गोवंशहत्या बंदी कायदा त्वरित पारित झाला पाहिजे.’
– पू. नीलेश सिंगबाळ
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
अंबरनाथ येथे कचर्याच्या ढिगार्यात गोवंशाचे अवशेष आढळले !
मालेगाव येथे बकरी ईदच्या काळात ९०६ गोवंशियांना जीवदान : २५७ गोतस्करांविरुद्ध गुन्हा नोंद !
वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका यांमुळे कारवाईची चेतावणी
भारतात कायद्याची धार संपली असून हात-पाय तोडले, तरच लोक कायद्याचे पालन करतील ! – Karnataka High Court